marathi news
जाणून घ्या.. कोणतीही मेहंदी किंवा कलर न लावता नैसर्गीकरित्या केस काळे करण्याचा उपाय..
अनेकांचे केस वय कमी असतानाही पांढरे झाले आहेत. याला अनेक कारणे आहेत. जसे की, वाढलेले प्रदूषण किंवा या धावपळीच्या जीवनात आलेले चुकीचे खाणे पिणे. ...
ना गाडी, ना बॉडीगार्ड ना कसली फेअरवेल पार्टी, बदली झाल्यावर कलेक्टर स्वत: बोऱ्या बिस्तर घेऊन गेले निघून
सध्या बिहारमध्ये आयएएस अधिकाऱ्याचा साधेपणा चर्चेचा विषय ठरत आहे. या IAS अधिकाऱ्याने असे काही केले की त्याचा साधेपणा लोकांच्या मनाला भिडला. सामान्यत: कोणत्याही जिल्ह्यात ...
मुलाचे चित्रपट कमवतात ४०० कोटी परंतु वडील आजही चालवितात बस; जाणून घ्या कारण
आपल्या देशामध्ये सध्या बॉलीवूडच नाही. तर सगळ्या भाषेतील चित्रपट खुप प्रसिद्ध होत आहेत. त्यामध्ये साउथ फिल्म इंडस्ट्रीचा खुप मोठा वाटा आहे. आज आपण साऊथ ...
7 वर्षांच्या चिमुकल्याचं होतंय तोंडभरून कौतुक, आईला हार्टअटॅक येताच ‘असे’ वाचवले प्राण
कधी कधी मुलं अशी काही कामं करतात की त्यांना इतकी बुद्धी सुचली कुठून असा प्रश्न अनेक पालकांना पडतो. अशीच एक घटना गुजरातमधील सुरत शहरात ...
काँग्रेसवाल्यांनो, तुम्ही मोदीजींचं काहीच वाकडं करू शकत नाही कारण.., अभिनेता संतापला
पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत जी चुक झाली ते प्रकरण तापताना दिसत आहे. जिथे कंगना राणावतने पीएम मोदींच्या सुरक्षेतील चुकीबद्दल संताप व्यक्त केला. ...
एवढी सुरक्षा असूनही म्हणता मी जिवंत परतलो, तुमच्यावर भरोसा कसा ठेवायचा? हिंदू महासभेचा मोदींना सवाल
पंजाबमध्ये मोदींच्या सुरक्षेबाबत जे घडले त्यानंतर पुर्ण देशातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. या घटनेनंतर मोदींनीही एक विधान केले होते ज्यानंतर त्यांच्या विधानावर विरोधकांनी नाराजी ...
हिंदूत्व सोडून ख्रिश्चन धर्म स्विकारणाऱ्या मुलांना बापाने शिकवला धडा, मंदिराला दान केली करोडोंची संपत्ती
तामिळनाडूतील कांचीपुरम येथे राहणाऱ्या एका हिंदू व्यक्तीने ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या आपल्या मुलांच्या त्रासाला कंटाळून आपले 2 कोटींचे घर दान करण्याचा निर्णय घेतला. 85 वर्षीय ...
बैलगाडा शर्यतीतील ‘हिरा’, अंडी, दुध, सुका मेवा खाणारा पैलवान बैल; वाचा त्याच्याबद्दल..
काही दिवसांपुर्वी बैलगाडाप्रेमींना आनंदाची बातमी मिळाली. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी दिली होती. त्यामुळे बैलगाडा मालकांच्या जीवात जीव आला होता. काही दिवस का ...
‘’कार्यक्रमातील रिकाम्या खुर्च्या पाहिल्यानंतर मोदींनी आपली नौटंकी सुरू केली, ते दिल्लीला परतले’’
पंजाब दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेल्या चुकीबद्दल चरणजित सिंह चन्नी यांनी सरकारवर हल्लाबोल केला होता. त्याचवेळी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ...