शुभमन गिलचे शतक आणि गोलंदाजांचा जलवा, भारताचा न्युझीलंडविरूद्ध सर्वात मोठा विजय
भारताने न्युझीलंडविरूद्ध तिसरा टी-२० सामना सहज जिंकला. तब्बल १६८ धावांनी भारताने न्युझीलंडला धुळ चारली. गोलंदाजांनी न्युझीलंडच्या अक्षरक्ष नाकी नऊ आणले होते. हार्दिक पांड्याने गोलंदाजीमध्ये उत्तम कामगिरी केली. सुर्यकुमार यादवनेही जबरदस्त झेल घेत न्युझीलंडच्या फलंदाजांना पवेलियनमध्ये पाठवले. काही क्षणात न्युझीलंडचे सगळे फलंदाज बिखरले. भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिल न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला … Read more