BCCI ने रोहीतला सांगीतले ‘आम्ही ट्वेंटीसाठी नवा कर्णधार निवडतोय’; रोहित उत्तर देत म्हणाला…

Cricket : टी २० वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध भारताचा दारुण पराभव झाला. त्यामुळे भारतीय संघाचे टी २० वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न पुन्हा भंगले आहे. त्यामुळे बीसीसीआयकडून (BCCI )चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती बरखास्त करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघ खुपच निराशाजनक कामगिरी करताना दिसून येत आहे. त्यामुळे बीसीसीआयने हा मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाच्या … Read more

Jasprit Bumrah: पुन्हा दिसणार बुम बुम बुमराहचा जलवा, ‘या’ दिवशी गाजवणार मैदान, समोर आली मोठी अपडेट

Jasprit Bumrah: टीम इंडियाचा (Team India) स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे (Jasprit Bumrah) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. जसप्रीत बुमराह सध्या पाठीच्या गंभीर दुखापतीमुळे भारतीय क्रिकेट संघाबाहेर आहे आणि तो ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेतही खेळत नाहीये. Jasprit Bumrah, Team India, Bowler, Chetan Sharma T20 विश्वचषक 2022 स्पर्धेत … Read more

..त्यानंतर संपूर्ण पराभवाचा दोष माझ्यावर टाकण्यात आला, आता हार्दिक पांड्याने केले गंभीर आरोप

नुकताच टी -20 टीमच्या कॅप्टन्सीवरून विराट कोहली आणि बिसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यात वाद झाला होता. त्यामुळे भारतीय क्रिकेट मध्ये वादळ निर्माण झालं होतं. त्यातच आता हार्दिक पांड्याने केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. हा नवा वाद हार्दिक पांड्या आणि निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांच्यातील आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या टीममध्ये हार्दिक … Read more

कोहलीच्या कॅप्टनसीच्या बैठकीत काय घडलं? चेतन शर्मा यांनी केला मोठा खुलासा…

विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या वक्तव्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता ‘चेतन शर्मा’ यांनी आपली बाजू मांडली आहे. चेतन शर्मा यांनी सांगितले की, बीसीसीआयने विराट कोहलीला टी-२० क्रिकेटचे कर्णधारपद न सोडण्याची विनंती केली होती. यासोबतच कर्णधारपदाच्या निर्णयावर बोर्ड टी-२० विश्वचषकानंतर त्याच्याशी चर्चा करेल, असेही बोर्डाने सांगितले होते. पण कोहलीला ते मान्य नव्हते. टी-२० विश्वचषकापूर्वी त्याने कर्णधारपद सोडण्याची … Read more

विराट खोटं बोलला? कर्णधारपदाच्या वादावर चीफ सिलेक्टरने केला खुलासा, म्हणाले, विराटला..

भारताचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुलकडे भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे, तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय माजी कर्णधार विराट कोहली हा देखील एकदिवसीय संघाचा एक भाग आहे. पत्रकार परिषदेदरम्यान चेतन शर्मा यांनी विराट … Read more