ना गाडी, ना बॉडीगार्ड ना कसली फेअरवेल पार्टी, बदली झाल्यावर कलेक्टर स्वत: बोऱ्या बिस्तर घेऊन गेले निघून
सध्या बिहारमध्ये आयएएस अधिकाऱ्याचा साधेपणा चर्चेचा विषय ठरत आहे. या IAS अधिकाऱ्याने असे काही केले की त्याचा साधेपणा लोकांच्या मनाला भिडला. सामान्यत: कोणत्याही जिल्ह्यात अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर भव्य निरोप समारंभ आयोजित केला जातो. त्यानंतर त्यांना मोठ्या आदराने निरोप दिला जातो. परंतु हा अधिकारी अत्यंत साधेपणाने त्याच्या बदलीचे पत्र घेऊन तेथून निघून गेला. हा आयएएस अधिकारी … Read more