Fadnavis government decisions : फडणवीस सरकारने घेतले ‘हे’ 4 मोठे निर्णय; शेतकऱ्यांसह मीरा-भाईंदर, अकोला, छ. संभाजीनगर, रायगडसाठी महत्वाचे निर्णय

Fadnavis government decisions : मुंबई (Mumbai city) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis CM) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत शेतकरी आणि शहरी विकासाशी निगडित असे चार मोठे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांचा थेट फायदा शेतकऱ्यांपासून नागरिकांपर्यंत सर्वांना होणार आहे.  शेतकऱ्यांना वीज सवलतीतून दिलासा ऊर्जा विभागाच्या प्रस्तावानुसार, उपसा जलसिंचन योजनांसाठी दिल्या जाणाऱ्या वीज … Read more

Sambhajinagar: शिंदेसेनेचा वेश्याव्यवसाय सुरु असलेल्या लॉजमध्ये राडा, महिलांसह ग्राहकांना मारहाण, कुंटणखान्याची तोडफोड

Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी (Mukundwadi) भागात रविवारी रात्री एक धक्कादायक प्रकार घडला. स्थानिकांच्या तक्रारीनंतर शिवसेना (शिंदे गट ) यांच्या पदाधिकाऱ्यांनी दोन लॉजमध्ये सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायावर धाड टाकली. या कारवाईत त्यांनी लॉजमध्ये असलेल्या महिलांना व ग्राहकांना चोप दिला आणि लॉजची तोडफोड केली. रात्रीच्या वेळी लॉजवर धाड मिळालेल्या माहितीनुसार, रात्री १० ते ११ च्या … Read more

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंवर एन्काऊंटरची सुपारी दिल्याचे आरोप करणारा बीडचा PSI रणजीत कासलेची पोलीस दलातून हकालपट्टी

Dhananjay Munde : बीडचे(Beed) निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत होते. सोशल मीडियावर विविध व्हिडीओद्वारे गंभीर आरोप करत त्यांनी पोलिस यंत्रणेवर थेट उघड नाराजी व्यक्त केली होती. आता संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिश्र यांनी कासले यांना पोलिस दलातून बडतर्फ केलं आहे. कासले यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे. … Read more

संभाजीनगर नाही औरंगाबादच! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नामांतराला दिली स्थगिती

Eknath Shinde

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडले आहे. शिवसेनेच्या ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे हे सरकार पडणार असल्याचा अंदाज महाविकास आघाडीला आला होता. त्यामुळे त्यांनी शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले होते. (shinde government stay renaming of auranagaabad as sambhajinagar) त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचे नामांतर धाराशिव असे करण्यात आले होते. तसेच … Read more

औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव, नवी मुंबई विमानतळाचे दि. बा. पाटील नामकरण

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर ठाकरे सरकारला धोका निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात ४० पेक्षा जास्त आमदार असल्यामुळे महाविकास आघाडी सरकार पडण्याची शक्यता वाढली आहे. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली आहे. (aurangabad rename sambhajinagar thackeray government decision) या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीन महत्वाचे निर्णय घेतले आहे. गेल्या काही वर्षांपासून … Read more

..त्यानंतर माझ्या वडिलांचं प्रखर हिंदुत्व शिवसैनिकांना आवडलं नाही, अतुल सावे यांनी सांगितली पुर्ण स्टोरी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल औरंगाबादमध्ये सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. काश्मिरी पंडित, बाबरी मशीद, महागाई,भाजप नेत्यांची  आक्षेपार्ह वक्तव्य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर  निशाणा साधला होता. त्याचबरोबर त्यांनी भाजप आमदार अतुल सावे यांच्यावर टीका केली होती. याच वक्तव्यावरून अतुल सावे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ” औरांगाबादच्या सभेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माझे वडिल … Read more

“औरंगाबादचे नाव संभाजीनगर झालंय, त्याची घोषणा कधीही होऊ शकते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच…”

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील औरंगाबादच्या नावावरुन वाद सुरु आहे. यावरुन विरोधी पक्षातील नेते सत्ताधारी पक्षावर टीका करताना दिसून येत आहे. तसेच औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा, अशी मागणी वारंवार केली जात असूनही त्याचे नामांतर झाले नसल्यामुळे अजूनही वाद सुरु आहे. (chandrakant khaire on aurangabad) कित्येक वर्षे झाले तरी अजूनही या मुद्यावर तोडगा निघालेला नाही. असे असताना … Read more