Bus Accident : काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! भरधाव बस 100 फूट खोल दरीत कोसळली; साखरझोपेतले प्रवासी किंकाळ्यांत जागे

 Bus Accident : अंबा घाटातील हा पहाटेचा थरकाप उडवणारा अपघात जणू मृत्यूची चाहूल घेऊनच आला होता. कामाच्या आशेने नेपाळहून निघालेल्या निष्पाप मजुरांची ही बस अचानक 70 ते 100 फूट दरीत कोसळली आणि सगळं काही एका क्षणात उलथून गेलं. अजून अंधार पसरलेला असतानाच पहाटे सुमारे पाच वाजता कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या अंबा घाटात ही भीषण घटना घडली. प्राथमिक … Read more

Nitesh Rane : “सरकार आणण्यात हिंदूंचा हात, दुसऱ्या धर्मियांनी मतदान केलं नाही”, नितेश राणे यांचे वक्तव्य

Nitesh Rane : राज्यातील महा यूती (MahaYuti) सरकार सत्तेत येण्यासाठी हिंदू समाजाचा मोठा हात असून, इतर धर्मीयांनी मतदानात भाग घेतला नाही, असे मत राज्याचे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी व्यक्त केले. ते चिपळूण (Chiplun) येथे रक्षाबंधनाच्या निमित्ताने आयोजित राखी संकलन कार्यक्रमात बोलत होते. राणे म्हणाले, “हिंदू समाजाने आम्हाला सत्तेत बसवलं आहे. त्यामुळे त्यांची सेवा … Read more

Nitesh Rane on Rohit Pawar : “रोहित पवार 2019 लाच भाजपातच येणार होते, ते फक्त शरीराने शरद पवारांसोबत!”, नितेश राणेंचा खळबळजनक गौप्यस्फोट

Nitesh Rane on Rohit Pawar : महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची चिन्हं आहेत. एका बाजूला राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येण्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली असतानाच, दुसऱ्या बाजूला नितेश राणे (Nitesh Rane) यांनी थेट रोहित पवार (Rohit Pawar) यांच्याबद्दल केलेल्या विधानाने अजूनच राजकारण तापवले आहे. … Read more

रत्नागिरीत राणेंना बसणार धक्का! राऊतांचे सगळे डाव यशस्वी, विजयही पक्का? जाणून घ्या….

राज्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात मोठी चुरस निर्माण झाली आहे. याठिकाणी नुकतेच मतदान पार पडले, यामुळे कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या एकूण ६ जागा येतात. याठिकाणी महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे व महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यात मुख्य लढत होत आहे. याठिकाणी विधानसभेच्या एकूण … Read more

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मोठी घोषणा, राजकारणात खळबळ, नेमकं काय म्हणाले नारायण राणे?

कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडणूकीच्या रिंगणात आहेत. यामुळे याठिकाणी या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी नारायण राणे निवडणूक लढवण्यास इच्छुक नव्हते, मात्र पक्षाने याबाबत आदेश दिला असल्याची चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात राजकीय वातावरण बिघडलं आहे. नवीन चिन्ह पक्षाचे दोन गट फोडाफोडी असे अनेक प्रकार घडले … Read more

election : रत्नागिरीमध्ये महाविकास आघाडीचाच डंका, सामंतांना धक्का देत मिळवला विजय, वाचा आकडेवारी

uday samant

election : वाड्या- वस्त्यांवर सध्या ग्रामपंचायत निवडणुकांचा गुलाल उधळला जातोय. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर राज्यात १६ तारखेला तब्बल १८ जिल्ह्यांमध्ये १ हजार १६६ ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडले. या ग्रामपंचायतींच्या निवडणूकीचे निकाल आज लागत आहेत. मात्र येणाऱ्या निकालांमधून शिंदे गटाला मोठा धक्का राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बसताना दिसत आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्या स्वतःच्या गावातच महाविकास … Read more

ratnagiri : भास्कर जाधवांनी शिंदे-भाजपचा सुपडा केला साफ, रत्नागिरीच्या एकाही पंचायतीत भाजपला स्थान नाही

Bhaskar Jadhav

ratnagiri grampanchayat election result  | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पडून शिंदे-भाजपचे सरकार आले आहे. या सरकारला सुद्धा जवळपास तीन महिने उलटून गेले आहे. त्यानंतर राज्यातील ग्रामपंचायती निवडणूका होताना दिसत आहे. राज्यातील १८ जिल्ह्यातील ८२ तालुकांमधील १ हजार १६५ ग्रामपंचायतीच्या निवडणूकांसाठी मतदार पार पडले आहे. या निवडणूका झाल्यानंतर आता याची मतमोजणी सुरु झाली आहे. आता रत्नागिरी … Read more

‘स्वत:च्या हाताने ट्विट तरी करता येते का?’ विनायक राऊतांचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला

vinayak raut & eknath shinde

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत. तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत. भाजपने शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिंदे गट आणि भाजप यांचं नवीन सरकार स्थापन झालं आहे. यादरम्यान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.(vinayak raut statement about eknath shinde) “कुणी तरी लिहून द्यायचे आणि … Read more

रत्नागिरीत येणार भोंग्यांच्या आवाजांवर नियंत्रण, मुस्लीम बांधवांनी घेतला कौतूकास्पद निर्णय

राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यांवरुन वाद सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांना विरोध करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर राज्याचे वातावरण तापले होते. काही मुस्लिम संघटनाही याच्या विरोधात बोलत होत्या. (ratnagiri muslim desicion about mosque loudspeaker) अशात रत्नागिरीतील मुस्लिम बांधवांनी एक कौतूकास्पद निर्णय घेतला आहे. रत्नागिरीतील मुस्लिम बांधवांनी अत्याधुनिक साऊंड सिस्टिमचा वापर करुन … Read more