ज्या रॅलीमध्ये मोदी पोहोचू शकले नाहीत तिथल्या खुर्च्या खरंच रिकाम्या होत्या का? वाचा यामागचं सत्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील फिरोजपूर येथे ५ जानेवारी रोजी निवडणूक रॅली होती. कृषी कायदा मागे घेतल्यानंतर पंतप्रधान पहिल्यांदाच पंजाबमध्ये पोहोचले. रॅलीसोबतच फिरोजपूरमध्ये ४२ हजार ७५० कोटींच्या विकासकामांची पायाभरणीही होणार होती. मात्र ही रॅली अचानक रद्द करण्यात आली. खराब हवामानामुळे रॅली रद्द करण्यात आल्याचे आधी सांगण्यात आले. मात्र त्यानंतर सुरक्षेचे कारण सांगण्यात आले. सायंकाळपर्यंत हे … Read more