shinde fadanvis government : कोर्टाचा शिंदे-फडणवीस सरकारला पहिला मोठा धक्का, दिला ठाकरेंना दिलासा देणारा ‘हा’ मोठा निर्णय

uddhav thackeray eknath shinde

highcourt shocking decision on shinde fadanvis government  | एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत महाविकास आघाडीचे सरकार पाडले होते. त्यानंतर शिवसेनेच्या ४० आणि अपक्ष १० अशा ५० आमदारांना घेऊन त्यांनी भाजपसोबत हात मिळवणी केली होती. त्यानंतर राज्यात भाजप-शिंदे सरकार स्थापन झाले. हे सरकार स्थापन झाल्यानंतर ते मोठमोठे निर्णय घेताना दिसून येत आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यापासून … Read more

उद्धव ठाकरे महाविकास आघाडीची साथ सोडणार? काँग्रेसच्या दिग्गज नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि इतर पक्षाच्या आमदारांच्या बंडखोरीमुळे निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी मोठे विधान केले. आसाममध्ये तळ ठोकून बसलेले बंडखोर आमदार २४ तासांत मुंबईत परतले तर शिवसेना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्यास तयार असल्याचे ते म्हणाले. अशा स्थितीत उद्धव ठाकरे खरोखरच महाविकास आघाडी सोडून वेगळा मार्ग पत्करतील का, … Read more

काँग्रेस देणार ठाकरे सरकारला धक्का, शिर्डीत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

congress

गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडीतील काही आमदार नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. राज्यात भाजपला डावलून महाविकास आघाडी सरकारचे (Mahavikas Aghadi government) स्थापन झाल्यानंतर अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत. आरोप-प्रत्त्युर पाहायला मिळत आहे. अनेकदा महाविकास आघाडीत सत्तेत असलेल्या काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. तर आता कॉंग्रेस मोठं पाऊल उचणार असल्याच बोललं जातं आहे. यामुळे महाविकास … Read more

आम्ही केवळ लाऊडस्पीकरचा प्रश्न सोडवला नाही तर रस्त्यावरील.., योगी सरकारचा महाराष्ट्र सरकारला अप्रत्यक्ष टोला

महाराष्ट्रात सध्या मशिदींवरील भोंग्यावरून राजकारण तापलं आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मुंबईतील मनसे कार्यकर्ते अधिक आक्रमक होताना दिसत आहेत. मुंबई पोलिसांकडून मनसे नेत्यांना अटक करण्यास सुरवात झाली आहे. यादरम्यान उत्तर प्रदेशमधून(Uttar Pradesh) एक मोठी बातमी समोर आली आहे.(yogi government statement on maharshtra governemnt) उत्तर प्रदेशात सुमारे एक लाख लाऊडस्पीकर उतरवण्यात आले आहेत, अशी … Read more

“देवेंद्र फडणवीस नटसम्राट असून ते स्टोरी बनवण्यात एक्स्पर्ट आहेत”

महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकार भाजपच्या नेत्यांना खोट्या कारस्थानात अडकवण्यासाठी कसे षडयंत्र रचते याचा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी त्यांनी पेनड्राईव्हाच्या माध्यमातून याबाबतचे सर्व पुरावे उपाध्यक्षांकडे जमा केले आहेत. सुमारे 125 तासांच्या स्टिंग ऑपरेशनमधील महत्त्वाचे भाग फडवीसांनी 29 वेगवेगळ्या पेनड्राईव्हच्या माध्यमांतून सादर केले … Read more

महाविकास आघाडी सरकारमध्ये बदल होणार, नाना पटोलेंच्या विधानामुळे राजकारणात खळबळ

patole-uddhav-thakre-sharad-pawar

काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये बदल होणार आहेत, असे विधान करत राजकीय भूकंपाचे संकेत दिले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या विधानामुळे राज्य सरकारमध्ये मोठा बदल घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. १० मार्चनंतर सरकारमध्ये बदल होतील, असे नाना पटोले यांनी सांगितले आहे.(congress state leader nana patole big statement on mahvikas aghadi … Read more

मुंबईमधील वाहतूक कोंडीमुळे ३% घटस्फोट होतात, अमृता फडणवीस यांचा विचित्र दावा

amruta-fadanvis.j

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस(Amruta Fadanvis) नेहमी त्यांच्या ट्विटमुळे किंवा वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता अमृता फडणवीस मुंबईच्या ट्रॅफिकबाबत वक्तव्य करून चर्चेत आल्या आहेत. मुंबईत(Mumbai) ३% घटस्फोट ट्रॅफिक जाममुळे होत आहेत, असा दावा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केला आहे.(3% divorce due to traffic congestion in Mumbai … Read more

आता नोटीसयुद्ध! विद्या चव्हानांना अब्रूनुकसानीची नोटीस दिल्यावर ठाकरे सरकारकडून फडणवीसांना ‘त्या’ प्रकरणात नोटीस

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जितेन गजारिया या भाजपच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली होती. या घटनेवरून भाजप आणि महाविकास आघाडीच्या सरकारमधील नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. रश्मी ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यांनतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या … Read more

गृहमंत्र्याचा उजवा हात असलेल्या कार्यकर्त्याची शिवसैनिकाला जीवे मारण्याची धमकी; सेना नेता म्हणतो आम्हाला जगू द्या

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून अनेक ठिकाणी स्थानिक नेत्यांमध्ये धुसफूस पाहायला मिळत आहे. आता शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या जवळील व्यक्तीवर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे राज्यात पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. माजी शिवसेना खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी आरोप केला आहे की, “राज्याचे गृहमंत्री … Read more