‘या’ प्रसिद्ध महिला क्रिकेटरला डेट करतोय अर्जून तेंडूलकर! खासगी फोटो समोर येताच चर्चांना उधाण

भारतीय संघाचा माजी कर्णधार सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या चर्चेत आहे. अर्जून तेंडुलकरने सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध आयपीएल २०२३च्या २५व्या सामन्यात पहिली विकेट घेतली. त्यानंतर अर्जून तेंडुलकर प्रचंड चर्चेत आला. सध्या अर्जूनची सोशल मीडियावर एका वेगळ्याच विषयामुळे चर्चा रंगली आहे. अर्जून तेंडुलकरला प्रेमाची चाहूल लागली आहे का? असा प्रश्न सध्या अर्जूनच्या चाहत्यांमध्ये चर्चा विषय ठरत … Read more

कराडमधील युवकाने ड्रीम ११ मध्ये जिंकले १ कोटी अन् अख्ख्या गावाने सुरू केला राडा; पहा व्हिडीओ

Dream: ड्रीम इलेव्हन या ऑनलाइन गेममध्ये कराडच्या एका युवकाने १ कोटी २० लाख रुपये जिंकले आहेत. सागर गणपतराव यादव असे या युवकाचे नाव असून तो काले येथे राहतो. सागर हा मध्यमवर्गीय शेतकरी कुटूंबातील युवक आहे. लहानपणापासून त्याला क्रिकेटचे वेड होते. तसेच तो महेंद्रसिंग धोनीचा देखील फॅन आहे. यामुळे मागील काही वर्षांपासून तो ड्रीम इलेव्हन ही … Read more

‘…तर मी सुद्धा नावाचा गुलाबराव नाही’, ठाकरेंची सभा संपताच गुलाबराव पाटलांनी दिले थेट ‘हे’ आव्हान

Gulabrao Patil

रविवारी (दि. २३)जळगावच्या पाचोर्‍यामध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेला राजकीय वर्तुळातून कडाडून विरोध करण्यात आला. पण तरीही उद्धव ठाकरे डगमगले नाहीत. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका केली. यादरम्यान खासदार संजय राऊत आणि गुलाबराव पाटील (Gulabrao Patal) पुन्हा एकदा आमने-सामने आले … Read more

“…तर आज ठाकरे मुख्यमंत्री असते“; अजितदादांनी सांगितलं मुख्यमंत्रीपद जाण्यामागचं खरं कारण

Ajit Pawar

सध्या राजकीय वर्तुळात मोठी उलथापालक झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. पण उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पद गेलं का? यावर आजही सवाल उपस्थित होताना पहायला मिळत. यावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शुक्रवारी सकाळ … Read more

‘आताच्या आता तातडीने मुंबईत हजर व्हा’, शिंदेंचे सर्व मंत्र्यांना निरोप; राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी

Eknath Shinde

नुकतीच महाराष्ट्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना तातडीने मुंबईत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अशा स्थितीत अचानक मंत्र्यांना मुंबईत का बोलावण्यात आले, हे अद्याप गूढच आहे. मात्र या बातमीची महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सर्व मंत्र्यांना मुंबईत बोलावले आहे. … Read more

‘पोटात अन्नपाण्याचा कणही नाही, उन्हात कातडी जळेपर्यंत…’; उष्माघातातील मृतांच्या पोस्टमार्टममधून हादरवणारी माहिती

Politics: खारघरमध्ये ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळा पार पडला. हा सोहळा नवी मुंबईतील एका मैदानावर आयोजित करण्यात आला होता. मात्र यावेळी एक मोठी दुर्घटना घडली. खारघरमध्ये घडलेल्या या दुर्घटनेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांची खेळी रंगली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला काही मागण्या केल्या आहेत. खारघरमध्ये घडलेल्या या दुर्घटनेचे खापर विरोधकांनी सत्ताधारी पक्ष आणि … Read more

अजित पवारांचे बंड तर थांबवले पण सेनापतींसह सैन्य भाजपमध्ये दाखल; राष्ट्रवादीला मोठे खिंडार

BJP

Politics: नाशिकच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचे दोन गट पडले. ठाकरे गटाला नाशिक जिल्ह्यात मोठा फटका बसला होता. त्यावेळी अनेकांनी शिवबंधन सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. आता नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह समता परिषदेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख माजी मंत्री छगन … Read more

अभिषेक-ऐश्वर्याच्या अवघ्या ११ वर्षीय मुलीची कोर्टात धाव; आराध्या बच्चनसोबत नेमकं काय घडलं?

बाॅलिवूडचे महानायक अभिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांची नात आणि अभिषेक आणि ऐश्वर्या (Aishwarya Rai) यांची मुलगी आराध्या बच्चन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. स्टारकिट्स आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) ही अनेकदा ट्रेलरच्या निशाणावर असते. आराध्या विषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. आराध्या विषयी काही माध्यमांनी अफवा पसरवल्याचं बोललं जात आहे. याप्रकरणी बच्चन कुटुंबियांनी आपल्या … Read more

खारघर उष्माघात प्रकरणातील मृतांचा पोस्टमाॅर्टममधून धक्कादायक खुलासे; डॉक्टर म्हणाले, “त्यांच्या शरीरात…

Politics: खारघरमध्ये ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळा पार पडला. हा सोहळा नवी मुंबईतील एका मैदानावर आयोजित करण्यात आला होता. मात्र यावेळी एक मोठी दुर्घटना घडली. खारघरमध्ये घडलेल्या या दुर्घटनेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांची खेळी रंगली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला काही मागण्या केल्या आहेत. खारघरमध्ये घडलेल्या या दुर्घटनेचे खापर विरोधकांनी सत्ताधारी पक्ष आणि … Read more

‘सत्तेच्या नशेत भावना पण मेल्या आहेत’; उष्माघाताने लोकांचे जीव जात असताना सत्ताधाऱ्यांचे शाही जेवण

महाराष्ट्र भूषण सोहळा मोठा दिमाखात पार पडला असला तरीही या सोहळ्याला गालबोट लागलं आहे. हा सोहळा मुंबई परिसरातील खारघर येथे पार पडला. या कार्यक्रमात उष्माघातामुळे १४ जणांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यू उष्माघातामुळे झालेले नसून अयोग्य व्यवस्थापनेमुळे झाले असल्याचा आरोप सत्ताधारी पक्ष व आयोजकांवर केला जात आहे. भव्यदिव्य कार्यक्रम भर उन्हात घेतल्यामुळे काहींची प्रकृती चिंताजनक … Read more