…म्हणून WHO ने कोरोनामुळे ४७ लाख लोकांचा मृत्यु झाल्याचे म्हटले; सरकारने केला धक्कादायक खुलासा

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने खुप धुमाकूळ घातला होता. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांचे जीवही गेले आहे. अशात जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कोरोना काळात कोरोनामुळे भारतातील ४७ लाख लोकांचा मृत्यु झाला आहे, असे जागितक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे. (government on indias corona death) आता याबाबत केंद्र सरकारने प्रतिक्रिया दिली आहे. … Read more

इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्यास मोदी सरकारने घातली बंदी; धक्कादायक कारण आले समोर

देशभरात पेट्रोलच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आह. त्यामुळे एक पर्याय म्हणून इलेक्ट्रिक स्कूटर किंवा कारकडे बघितले जात आहे. पण अलीकडे इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारने इलेक्ट्रिक स्कूटरबाबत मोठी घोषणा केली आहे. (government ban on new electric scooter launch) स्कूटरच्या आग लागण्याच्या घटना पाहता केंद्र सरकारने सध्या अशा … Read more

‘या’ डिफेन्स स्टॉकमुळे गुंतवणूकदारांची होतेय चांदी, एका वर्षात दिलाय 130 टक्के परतावा

केंद्र सरकारच्या मालकीच्या भारत डायनॅमिक्स लिमिटेडचे ​​शेअर्स त्यांच्या गुंतवणूकदारांना मोठा नफा देत आहेत. गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये हा स्टॉक 24 टक्क्यांनी वाढला आहे. सोमवारीही हा शेअर तेजीत होता आणि NSE वर तो 7.37 टक्क्यांनी वाढून 768.85 रुपयांवर बंद झाला.(Investors in ‘Yaa’ defense stocks are getting huge profits, 130 per cent returns in one year) संरक्षण … Read more

भारतातही श्रीलंकेसारखी परिस्थिती? अनेक राज्य झालेत कर्जबाजारी, मोफत योजनांवर लवकरच येणार बंदी?

राज्यांप्रमाणेच केंद्र सरकारही कर्जाच्या जाळ्यात अडकत चालले आहे. देशाला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी, कृषी आणि आरोग्य यासारख्या वस्तूंवरील अनुदाने हळूहळू कमी करण्याचा आणि मोफत योजनांवर बंदी घालण्याचा सल्ला आर्थिक तज्ञ देत आहेत. पण भारतासारख्या देशात गरिबांना पुरवल्या जाणाऱ्या योजनांवर पूर्ण बंदी घालणे योग्य ठरेल का?(a-situation-similar-to-sri-lanka-in-india-many-states-have-become-indebted) आर्थिक व्यवहार तज्ज्ञ डॉ. नागेंद्र कुमार शर्मा(Dr. Nagendra Kumar Sharma) यांनी … Read more

”१ हजारांच सिलेंडर अन् २००च्या तेलावर शिजवलेल्या फुकट रेशनची मजा वेगळीच असेल ना?” काँग्रेस नेत्याचा मोदींना टोला

narendra modi

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी(PM Modi) यांनी शनिवारी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पण एकीकडे इंधनाचे दर वाढत आहेत. याच मुद्द्याला लक्ष करत विरोधकांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.(congress ex mla alka lamba tweet about modi government) केंद्र सरकाराने पंतप्रधान गरीब … Read more

“पेट्रोल-डिझेल, गॅसच्या किंमती वाढवून भाजपने जनतेला चार राज्यांतील विजयाची भेट दिली”

१३७ दिवसांनी देशात डिझेल(Disel) आणि पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या किंमती देखील वाढ केली आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना केंद्र सरकराने पेट्रोलियम कंपन्यांना जबाबदार धरले आहे. या दरवाढीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर(Modi Government) निशाणा साधला आहे. चार राज्यात विजय मिळवल्यानंतर भाजपने ही पहिली भेट दिली आहे, अशी टीका छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश … Read more

‘2024 मध्ये मोदी युगाचा होणार अंत, बनणार युपीए सरकार’, ‘या’ बड्या नेत्याची भविष्यवाणी

narendra modi

पाच राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाल्यानंतर आता राजस्थानमध्ये काँग्रेस पूर्ण निवडणूक मोडमध्ये दिसत आहे. मेहंदीपूर बालाजी, दौसा येथे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी, प्रशिक्षण शिबिराच्या शेवटच्या दिवशी, PCC प्रमुख गोविंद सिंह दोतास्रा, वैद्यकीय मंत्री परसादी लाल मीना, महिला आणि बाल विकास मंत्री ममता भूपेश, कृषी पणन मंत्री मुरारीलाल मीना यांच्यासह अनेक … Read more

महागाई वाढली असताना गरिबांनी जगायचं कसं? केंद्र सरकारवर सुप्रिया सुळे भडकल्या..

शुक्रवारी पार पडलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना, रशिया आणि यूक्रेनच्या युद्धामुळे जगभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ही वाढतील असा अंदाज केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आता देशात 2018 ते 2021 या काळात प्रचंड महागाई वाढली असून गरिबांनी जगायचं कसं? असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. पेट्रोल … Read more

E-shram card: ई-श्रम कार्डाचा अशा प्रकारे करा उपयोग, तुमच्या खात्यात जमा होतील पैसै

कामगार आणि रोजगार मंत्रालयाची ई-श्रम योजना कामगार वर्गातील लोकांसाठी वरदान ठरत आहे. जर तुम्ही अद्याप याचा लाभ घेतला नसेल तर आज आम्ही तुम्हाला नोंदणीची पद्धत सांगणार आहोत. ई-श्रम पोर्टलवर नोंदणीसाठी, तुम्हाला प्रथम आधार कार्ड, बँक पासबुक, वीज बिल किंवा रेशन कार्ड आणि सक्रिय मोबाइल नंबर आवश्यक असेल.(use-e-shram-card-in-this-way-money-will-be-credited-to-your-account) यानंतर अधिकृत वेबसाइट eshram.gov.in वर जा. येथे स्क्रीनवर … Read more

ही आहे तिरंग्याची ताकद! भारतीय ध्वजामुळे युक्रेनमधून झाली विद्यार्थ्याची सुटका, वाचा थरारक किस्सा

Indian-student-Ukren

युक्रेनमध्ये(Ukren) सध्या गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियाने केलेल्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीत युक्रेनमध्ये अडकलेल्या परदेशी नागरिक आणि विद्यार्थ्यांना मायदेशात परत आणण्यासाठी प्रत्येक देश प्रयत्न करत आहे.(indian student get rid from ukren) भारत सरकारने देखील युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना देशात परत … Read more