‘…तर मी राजकारण सोडून देईल’ अरविंद केजरीवालांचं भाजपला खुलं आव्हान
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी महापालिका निवडणुका पुढे ढकलल्याबद्दल भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच यावेळी त्यांनी एक मोठे व्यक्तव्यही केले आहे. केजरीवाल म्हणाले की, हिंमत असेल तर भाजपने दिल्लीच्या निवडणुका वेळेवर घेतल्या आणि त्या जिंकल्या आम आदमी पक्ष राजकारण सोडेल. (arvind kejriwal on election) केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली, उत्तर, पूर्व आणि दक्षिण या तिन्ही नागरी … Read more