Eknath shinde : मुख्यमंत्री शिंदेंचा खोटेपणा झाला उघड, वेदांता प्रकल्पाबाबतचा ‘तो’ व्हिडीओ झाला लीक

सध्या वेदांता फाॅक्सकाॅन प्रकल्पावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत. फाॅक्सकाॅन प्रकल्प गुजरातला जाण्यामागे शिंदे फडणवीस सरकार जबाबदार आहे, असे विरोधक म्हणत आहेत, तर महाविकास आघाडीमुळे हा प्रकल्प गेला असे सरकारकडून आरोप करण्यात येत आहेत. यावर आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पावसाळी अधिवेशनात सभागृहात केलेल्या … Read more

Raj Thackeray : राज ठाकरे भाजपचे प्रवक्ते, ते भाजपचीच तळी उचलतात, शिवसेनेची जहरी टीका

raj and uadhhav thakare

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल घेतलेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर सरकून टीका केली. राज ठाकरे यांनी शस्त्रक्रियेनंतर आणि महाराष्ट्रात घडून आलेल्या अभूतपूर्व सत्तानाट्यानंतर पहिल्यांदाच लोकांसमोर येत जाहीर भाषण केले. त्यावेळी राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला शिवसेनेकडून सुद्धा प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शिवसेनेने काही दिवसांपूर्वीच विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांचे नियुक्ती केली. त्याच अंबादास … Read more

महाविकास आघाडीची पहील्याच पत्रकार परीषदेच जोरदार फजिती; वाचा नेमकं काय घडलं

काल विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधकांची बैठक बोलविली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे, अनिल परब, बाळासाहेब थोरात आणि भाई जगताप, अजित पवार यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दावने बोलत असताना घेतलेल्या डुलक्या चर्चेचा विषय ठरत आहे. शिवसेनेचे औरंगाबादमधील आक्रमक नेते अंबादास दावने यांची नुकतीच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली … Read more

औरंगाबादचे राजकारण तापणार, संजय शिरसाटांना आव्हान देण्यासाठी ठाकरेंनी उतरवला ‘हा’ हुकुमी एक्का

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना जाता जाता औरंगाबादच्या नामांतराचा मोठा निर्णय घेतला. त्यानंतर आजतागायत औरंगाबादचे राजकारण वेगवेगळ्या प्रश्नांमुळे ढवळून निघाले. त्यातच नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारमध्ये औरंगाबादच्या तीन आमदारांना मंत्रीपद दिले गेले. यामुळे औरंगाबादला वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. (Aurangabad politics will heat up) नामांतराच्या मुद्द्यावरून औरंगाबादचे राजकारण तापलेले आहे. मात्र औरंगाबादमध्ये शिवसेनेची मोठी … Read more

राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्यावर दानवे सुद्धा भडकले; म्हणाले, अशी वक्तव्ये करणे महाराष्ट्राचा अपमान

bhagat

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. अनेकदा बोलताना ते काही अशी वक्तव्ये करुन जातात ज्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडतात. आता असेच एक वक्तव्य त्यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही उपस्थित होते. (danave angry on bhagatsingh koshyari) भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर उडी घेत मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्षपणे … Read more