subramanyam swami : “शिंदे-फडणवीस सरकार जनतेतून आलेले नाही, फडणवीस जास्त बोलले तर ते उपमुख्यमंत्री राहणार नाही”
subramanyam swami on bjp shinde government | काही महिन्यांपूर्वी राज्यात शिंदे-भाजप सरकार स्थापन झाले आहे. या सरकारवर विरोधी पक्षनेते वारंवार टीका करताना दिसून येत आहे. हे सरकार घटनाबाह्य असल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेते करत आहे. अशात भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. वाराणसी आणि तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपूर कॉरिडॉर तयार करण्याचा विचार … Read more