शाहबाज शरिफ
पंतप्रधान होताच शाहबाज शरीफ यांनी काश्मीरबाबतचा इरादा केला स्पष्ट, म्हणाले ‘…तोपर्यंत शांतता अशक्य’
By Tushar P
—
पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून घोषित होताच शाहबाज शरीफ यांनी भारताविषयी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. “काश्मीर प्रश्न काश्मिरी जनतेच्या इच्छेनुसार सोडवला पाहिजे. आम्हाला भारतासोबत चांगले ...