विधान
Kapil Sibal: सुप्रीम कोर्टाकडून कोणतीच अपेक्षा उरली नाही कारण.., कपील सिब्बल यांचं रोखठोक वक्तव्य
कपील सिब्बल (Kapil Sibal): सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडच्या काही निकालांवर नाराजी व्यक्त करताना ज्येष्ठ वकील कपील सिब्बल यांनी त्यांना सर्वोच न्यायालयाकडून कोणतीही अपेक्षा उरलेली नसल्याचे ...
तृप्ती देसाईंचा महिलांना सल्ला; वटपोर्णिमेला वडाच्या फांद्यांची पूजा करण्यापेक्षा..
भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी वटपौर्णिमा सणाच्या बाबतीत एक विधान केलं आहे. “वटपौर्णिमा हा महिलांचा सण आहे. तो फक्त सुवासिनींचा सण नाही आहे. ...
पुण्यात देखील ज्ञानवापी? पुण्येश्वर अन् नारायणेश्वरच्या जागी बांधल्या मशिदी, मनसेच्या दाव्याने खळबळ
ज्ञानवापी मशीद प्रकरण सध्या चर्चेत आहे. आज ज्ञानवापी मशीद प्रकरणात न्यायालयात सुनावणी होणार आहे. यादरम्यान पुण्यातील मंदिरांच्या जागी मशिदी बांधल्याचा दावा मनसे पक्षाने केला ...
“शिवरायांची समाधी लोकमान्य टिळक यांच्याकडून बांधली गेली नाही”, संभाजीराजे छत्रपतींनी केला खुलासा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची महाराष्ट्रदिनी औरंगाबादमध्ये(Aurangabaad) सभा झाली. या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला ४ ...
३ मे पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे काढा, अन्यथा कारवाई करणार; नाशिक पोलीस आयुक्तांचा इशारा
गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण तापलं आहे. मनसे पक्षाने मशिदींवरील भोंग्यांना विरोध केला आहे. यादरम्यान नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी भोंग्यांबाबत एक महत्वाचा आदेश दिला ...
नाशिकमध्ये मशिदीच्या १०० मीटर आवारात हनुमान चालिसा लावण्यास बंदी, पोलीस आयुक्तांनी दिले ‘हे’ आदेश
गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण तापलं आहे. मनसे पक्षाने मशिदींवरील भोंग्यांना विरोध केला आहे. यादरम्यान नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी भोंग्यांबाबत एक महत्वाचा आदेश दिला ...
‘..तोपर्यंत दानवे कुटुंबातील कोणाचेच केस-दाढी कापणार नाही’, नाभिक संघटनांमध्ये संतापाची लाट
काही दिवसांपूर्वीच भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे पडसाद आता पिंपरी चिंचवडमध्ये उमटताना दिसत आहेत. दानवे यांनी ...
राज्यपालांनी असं निघून जाणे, भाषणावेळी त्यांचा अपमान होणे हे अयोग्य, आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली खंत
आजपासून महाराष्ट्र राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात झाली आहे. अधिवेशनाच्या सुरवातीला राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे अभिभाषण सुरु झाले. त्यावेळी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी ...
पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा, अन्यथा.. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याने खळबळ
आव्हाड यांनी नुकतेच सावित्रीच्या लेकींच्या सन्मान सोहळ्यात ओबीसी समाजाबाबत वादग्रस्त विधान केले होते. मंडल आयोगाची अंमलबजावणी करावी, यासाठी ओबीसी समाजाने लढायला हवे होते, पण ...