Kapil Sibal: सुप्रीम कोर्टाकडून कोणतीच अपेक्षा उरली नाही कारण.., कपील सिब्बल यांचं रोखठोक वक्तव्य

Kapil Sibal

कपील सिब्बल (Kapil Sibal): सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडच्या काही निकालांवर नाराजी व्यक्त करताना ज्येष्ठ वकील कपील सिब्बल यांनी त्यांना सर्वोच न्यायालयाकडून कोणतीही अपेक्षा उरलेली नसल्याचे वक्तव्य केले आहे. कॅम्पेन फॉर ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी अँड रिफॉर्म (CJAR), पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज (PUCL) आणि नॅशनल अलायन्स ऑफ पीपल्स मूव्हमेंट्स (NAPM) यांनी नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या न्यायाधिकरणामध्ये ते … Read more

नुपूर शर्माचा शिरच्छेद करेल, त्याला मी माझं घर देईन, खादिमचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्माच्या यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या कन्हैयालाल तेली या व्यक्तीची काही दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे सध्या राजस्थानमध्ये(Rajsthan) तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यादरम्यान अजमेरमधून एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आला आहे.(ajmer salman chishti conterversial video viral social media) या व्हिडिओमध्ये अजमेर दर्ग्याचे खादिम सलमान चिश्ती यांनी … Read more

तृप्ती देसाईंचा महिलांना सल्ला; वटपोर्णिमेला वडाच्या फांद्यांची पूजा करण्यापेक्षा..

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी वटपौर्णिमा सणाच्या बाबतीत एक विधान केलं आहे. “वटपौर्णिमा हा महिलांचा सण आहे. तो फक्त सुवासिनींचा सण नाही आहे. त्यामुळे विधवा महिलांनी देखील वटपौर्णिमा साजरी करावी”, असं वक्तव्य भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केलं आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी झाडाची पूजा करण्यापेक्षा झाडे लावली पाहिजेत, असा सल्ला देखील तृप्ती देसाई … Read more

पुण्यात देखील ज्ञानवापी? पुण्येश्वर अन् नारायणेश्वरच्या जागी बांधल्या मशिदी, मनसेच्या दाव्याने खळबळ

ज्ञानवापी मशीद प्रकरण सध्या चर्चेत आहे. आज ज्ञानवापी मशीद प्रकरणात न्यायालयात सुनावणी होणार आहे. यादरम्यान पुण्यातील मंदिरांच्या जागी मशिदी बांधल्याचा दावा मनसे पक्षाने केला आहे. पुण्यातील पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिरांच्या जागी मशिदी बांधण्यात आल्या आहेत. लवकरच याविरोधात लढा उभारला जाईल, असे वक्तव्य मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे(Ajay Shinde) यांनी केलं आहे.(MNS’s claim mosques were built in … Read more

“शिवरायांची समाधी लोकमान्य टिळक यांच्याकडून बांधली गेली नाही”, संभाजीराजे छत्रपतींनी केला खुलासा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची महाराष्ट्रदिनी औरंगाबादमध्ये(Aurangabaad) सभा झाली. या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला ४ तारखेपर्यंतच अल्टिमेटम दिलं आहे. औरंगाबादमधील सभेत राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीबाबत देखील विधान केलं होतं.(chatrpati shivaji maharaj Samadhi was not built by Lokmanya Tilak”, reveals Sambhaji Raje Chhatrapati) … Read more

३ मे पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे काढा, अन्यथा कारवाई करणार; नाशिक पोलीस आयुक्तांचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण तापलं आहे. मनसे पक्षाने मशिदींवरील भोंग्यांना विरोध केला आहे. यादरम्यान नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी भोंग्यांबाबत एक महत्वाचा आदेश दिला आहे. आता नाशिक(Nashik) जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळांवर असणाऱ्या भोंग्यांना परवानगी घ्यावी लागणार आहे.(nashik police commisioner order about loudspeaker) धार्मिक स्थळांवरील भोंग्यांना परवानगी न घेतल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. नाशिकचे पोलीस … Read more

नाशिकमध्ये मशिदीच्या १०० मीटर आवारात हनुमान चालिसा लावण्यास बंदी, पोलीस आयुक्तांनी दिले ‘हे’ आदेश

गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण तापलं आहे. मनसे पक्षाने मशिदींवरील भोंग्यांना विरोध केला आहे. यादरम्यान नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी भोंग्यांबाबत एक महत्वाचा आदेश दिला आहे. आता नाशिक(Nashik) जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळांवर असणाऱ्या भोंग्यांना परवानगी घ्यावी लागणार आहे.(nashik police commisioner giver this order) धार्मिक स्थळांवरील भोंग्यांना परवानगी न घेतल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. नाशिकचे पोलीस … Read more

‘..तोपर्यंत दानवे कुटुंबातील कोणाचेच केस-दाढी कापणार नाही’, नाभिक संघटनांमध्ये संतापाची लाट

काही दिवसांपूर्वीच भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे पडसाद आता पिंपरी चिंचवडमध्ये उमटताना दिसत आहेत. दानवे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत पिंपरी चिंचवडमध्ये नाभिक संघटनांकडून तीव्र आंदोलन करण्यात आले आहे. “रावसाहेब दानवे जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांच्या कुटुंबातील कोणाचेच केस-दाढी केले जाणार नाही,” असा इशाराही या आंदोलनावेळी … Read more

राज्यपालांनी असं निघून जाणे, भाषणावेळी त्यांचा अपमान होणे हे अयोग्य, आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली खंत

Aditya-Thkare

आजपासून महाराष्ट्र राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात झाली आहे. अधिवेशनाच्या सुरवातीला राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे अभिभाषण सुरु झाले. त्यावेळी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एक विधान केलं होतं.(Aditya thakare statement on rajypaal bhagat singh koshyari) याचा निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभागृहात घोषणाबाजी केली. … Read more

पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा, अन्यथा.. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याने खळबळ

आव्हाड यांनी नुकतेच सावित्रीच्या लेकींच्या सन्मान सोहळ्यात ओबीसी समाजाबाबत वादग्रस्त विधान केले होते. मंडल आयोगाची अंमलबजावणी करावी, यासाठी ओबीसी समाजाने लढायला हवे होते, पण त्या वेळेस मैदानात दलित वर्ग उतरला होता. ओबीसी मात्र मागे होते. कारण त्यांच्यावर ब्राह्मणवादाचा पगडा आहे, असे विधान करून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खळबळ उडवून दिली. त्यानंतर आव्हाडांवर मोठ्या प्रमाणावर … Read more