भारताला ‘दहशतवादाचा बालेकिल्ला’ म्हणत पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात ओकले विष, भारतानेही दिले चोख प्रत्युत्तर

काश्मिरी दहशतवाद्यांचे पालनपोषण करणाऱ्या पाकिस्तानने ‘उल्टा चोर कोतवाल को डांटे’ या उक्तीचा प्रत्यय घेऊन पुन्हा एकदा भारताविरोधात विष पेरले आहे. 1989 पासून भारताने 96,000 काश्मिरींची हत्या केल्याचा आरोप संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे राजदूत मुनीर अकरम यांनी केला आहे.(pakistan-calls-india-stronghold-of-terrorism-india-respondss) भाजपवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, भगवा पक्षाशी संलग्न अतिरेकी हिंदू गट भारतात मुस्लिमांच्या हत्याकांडावर उघडपणे बोलत आहेत. … Read more