तत्वासाठी सत्तेला लाथ मारणारे बाळासाहेब कुठे अन् राज्यसभेसाठी MIM च्या दाढ्या कुरवळणारे कुठे; मनसेचा शिवसेनेला टोला

raj thakre & uddhav thakre

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी शिवसेना पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचे मोठे नेते या सभेसाठी औरंगाबादमध्ये(Aurangabaad) दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला लाखो लोक जमतील, असा दावा शिवसेना नेत्यांनी केला आहे. (mns lsandip deshpande tweet about shivsena ) संभाजी नगर मध्ये आज … Read more

बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? शरद पवारांमध्ये कोणते पार्ट टाकलेत? मी वर गेल्यावर ब्रम्हदेवाला विचारणार

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यामधील संघर्ष वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्हीं पक्षातील नेतेमंडळी एकमेकांवर टीका करत आहेत. राजकीय वातावरण यामुळे ढवळून निघाले आहे. सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीला पुन्हा एकदा डिवचलं आहे. ‘बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? शरद पवार यांच्यामध्ये नक्की कोणते स्पेअर पार्ट टाकले आहेत? हे मी वर गेल्या-गेल्या … Read more

मोठी बातमी! श्रीलंकेला भारताचा सहारा, पाठवले तब्बल ४० हजार मेट्रिक टन पेट्रोल

भारताने आपला शेजारधर्म चांगलाच निभावल्याचे पहायला मिळालं आहे. भारताने आपला शेजारी देश श्रीलंकेला भारताने वाईट काळात मदत केली आहे. श्रीलंकेला भारताने पुन्हा  एकदा  मदतीचा हात दिला आहे. भारताने श्रीलंकेला पेट्रोल पाठवून मदत केली आहे. भारताने सोमवारी श्रीलंकेला ४०००० मेट्रिक टन पेट्रोल श्रीलंकेला पाठवले आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे हे तेल आज पोहचणार आहे. सध्या श्रीलंकेत … Read more

बाबरी पडली तेव्हा रावसाहेब दानवे माझ्यासोबत सिल्लोडला होते; सत्तारांकडून दानवेंची बत्ती गूल

राज्यात सध्या हिंदूत्व, हनुमान चालीसा, मशीदीवरील लाऊडस्पीकर आणि बाबरी मशीद हे मुद्दे चर्चेत आहे. बाबरी मशीद पडल्या तेव्हा मी अयोध्येतच होतो. अयोध्येत असंख्य भाजप कार्यकर्ते होते. पण शिवसैनिक कुठे दिसले नाहीत, असा दावा भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे. बाबरी पडल्या तेव्हा रावसाहेब दानवे अयोध्यात गेले नव्हते, तर रावसाहेव दानवे माझ्यासोबत सिल्लोडला होते. असं … Read more

मोठी बातमी! गुणरत्न सदावर्तेंची राजकारणात एंट्री, ‘या’ पक्षातून लढणार निवडणूक

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी ‘एसटी कष्टकरी जनसंघ’ पक्षाची स्थापना केली आहे. सोमवारी वकील गुणरत्न सदावर्ते(Adv. Gunratn Sadavrte) यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या नवीन पक्षाची घोषणा केली आहे.(gunratn sadavrte establish new party) यावेळी वकील गुणरत्न सदावर्ते … Read more

..त्यासाठी सर्व अधिकारी-कर्मचारी आणि अजित दादांना लाख लाख धन्यवाद, उद्धव ठाकरेंनी केले कौतुक

ajit pawar

आज गुडीपाडव्याच्या निमित्ताने वडाळा येथील वस्तू आणि सेवा कर इमारतीच्या भूमिपूजनाचा सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाला. या सोहळ्याप्रसंगी उध्दव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी बोलताना, “सरकारमध्ये रुसवे, फुगवे सुरू असल्याचे वातावरण तयार केलं जातय.” असे उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधत म्हणले. या कार्यक्रमाला महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी उपस्थिती दर्शवली होती. त्यामुळे … Read more

धाडस तर बघा…! दिवसाढवळ्या कार्यक्रमात शिवसेना नेत्याच्या खिशातून काढला हजारोंचा बंडल, VIDEO झाला व्हायरल

सांगली जिल्हयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका चोरट्याने भर सभेत स्टेजवरून शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या खिशातून पन्नास हजार रुपयांचा बंडल लंपास केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना कॅमेरामध्ये कैद करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरु आहे.(unknown man theft 50 thosand from shivsena politician) नुकताच … Read more

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या ‘त्या’ पोस्टवर भडकला अभिनेता, म्हणाला, ‘…कुत्रबी ईचारत नाय’

Sonalee-Kulkarni.j

गेल्या काही दिवसांपासून मराठी अभिनेते किरण माने(Kiran Mane) प्रचंड चर्चेत आहेत. ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून बाहेर काढल्यानंतर अभिनेते किरण माने यांनी मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले होते. ‘राजकीय पोस्ट केल्यामुळे मला मालिकेतून बाहेरचा रास्ता दाखवला गेला’ असा आरोप अभिनेते किरण माने यांनी केला होता.(marathi actor kiran mane comment on sonali kulkarni post) त्यावेळी अभिनेते … Read more

.. मग फिरोज खानशी लग्न करून इंदिरा गांधींची मुलं ब्राह्मण कशी?

नुकतेच मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्मात प्रवेश केलेल्या वसिम रिझवी उर्फ जितेंद्र त्यागी यांनी एक धक्कादायक ट्विट करत थेट गांधी घराण्यावर निशाणा साधला आहे. एरवी राजकारणासाठी गांधी घराण्यावर वारंवार टीका केली जाते. त्यांच्या विदेशी असल्यापासून ते राहुल गांधी जास्तकाळ परदेशात असतात यावर विरोधक वारंवार भाष्य करतात. काँग्रेसला अडचणीत आणण्यासाठी राजकारणात असे आरोप सतत होत आलेलं … Read more