भावी खासदार! गिरीश बापट यांच्या निधनानंतर तीनच दिवसात ‘या’ नेत्याचे बॅनर झळकले

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट (Girish BapatGirish Bapat) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे निधन होऊन तीन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, आता पुणे लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून राजकीय नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. यासंदर्भात एक मोठी बातमी मोठी बातमी समोर आली आहे. पुण्याच्या राजकारणावर तब्बल चार दशके प्रभाव टाकणारे गिरीश बापट … Read more

‘नारायण राणेंच्या कानावर बंदूक ठेवली अन् विचारलं की…’ मुख्यमंत्र्यांनी सांगीतला ED, CBI चा थरारक किस्सा

Arvind Kejriwal: दिल्लीतून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शिंदे-फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Govt.) स्थापन झाल्यापासून अनेक नेतेमंडळींनी पक्षांतर केले. यादरम्यान राजकारण पक्षांतराचा मुद्दा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नुकतेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजवार यांनी एक मोठं वक्तव्य केला आहे. बुधवारी ( दि. २९) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजवाल यांनी दिल्लीच्या संसदेत अनेक मुद्दे उपस्थित केले. … Read more

ठाकरे गटातील आणखी २ खासदार शिंदेगटात जाणार; मोदींच्या जवळच्या मंत्र्याचा मोठा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray Sad

Politics: महाराष्ट्रात ठाकरे आणि शिंदे गटात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. काही जणांनी ठाकरेंची साथ सोडत, शिंदेंना साथ दिली. ठाकरेंच्या अनेक आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. दरम्यान आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. भाजप नेते व केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी मोठे विधान केलं आहे. ठाकरेंचे दोन खासदार ही त्यांची … Read more

“देशासाठी प्राण हातावर घेऊन लढनारे आम्ही पवार महाराष्ट्राला लागलेली किड आहोत का?” पडळकर तुम्हाला माफी नाही

gopichand padalkar

Gopichand Padalkar: भाजप नेते गोपीचंद पडळकर हे त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. पडवळकर यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी इंदापूर तालुक्यात एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली. या टीकेचे पडसाद सध्या उमटताना दिसत आहेत. गोपीचंद पडळकर यांना टीका करणे महागात पडणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शरद पवार हे महाराष्ट्राला … Read more

२०२४ च्या निवडणूकांसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत जागावाटप कसं होणार? अमित शहा म्हणाले…

Amit-Shah

शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यानंतर मुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे यांनी घेतील. तर उपमुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.‌ यादरम्यान शिवसेनेचे दोन गट पडले. त्यावरून राजकीय वर्तुळात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. तसेच शिवसेनेसोबतची युती तसंच जागावाटप कस होणार? याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी भाष्य केल आहे शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर … Read more

आता मला बापासारखी माया अन् शाबासकी कोण देणार? बापटांच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीची रडवणारी पोस्ट

Ruchita Jadhav: भाजपचे जुने नेते आणि पुण्याच्या निवडणुकीत किंगमेकर ठरलेले गिरीश बापट यांचं आज पुण्यात निधन झालं आहे. त्यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गिरीश बापट यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेते मंडळींनी श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच मनोरंजन विश्वात देखील त्यांच्याबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री रुचिता जाधवने गिरीश … Read more

‘होय मी गद्दारी केली आहे, पण आता…’; बच्चू कडू यांचे मोठे वक्तव्य, लोकांना कबुली देत म्हणाले…

bacchu kadu

प्रहार (Prahar) शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी मंत्री बच्चू कडू (Bacchu kadu) त्यांच्या कामामुळे नेहमीच चर्चेत असतात. बच्चू कडू अपंग व्यक्तींसाठी काम करताना दिसून येतात. त्यांनी दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन व्हाव म्हणून अनेक वर्षं संघर्ष केला. अखेर त्या लढ्याला यश आलं. यादरम्यान बच्चु कडू यांनी मोठा खुलासा केला आहे. बच्चु कडू म्हणाले, मला गद्दार म्हणताय? होय, … Read more

ठाकरे सरकार पाडण्याचं सगळं कारस्थान फडणवीसांचच; शिंदे गटातील बड्या नेत्याचा गौप्यस्फोट, अख्खा प्लॅनच सांगीतला

devendra fadanvis

Tanaji Sawant: महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री तानाजी सावंत यांनी एक मोठं विधान केलं आहे. ज्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महाराष्ट्रात सरकार बदलल्याचा दावा केला आहे. जून २०२२मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आमदारांनी बंड केले. ज्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस युतीचे सरकार पडले. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि भाजपच्या युती झाली आणि … Read more

…म्हणून टिळक कुटुंबीयांना कसब्यात उमेदवारी दिली नाही; चंद्रकांत पाटलांनी केला मोठा गौप्यस्फोट

chandrakant patil

Politics: काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या निकालाने भाजपला मोठा धक्का दिला. या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे हेमंत रासणे यांचा पराभव केला. उमेदवार निवडीपासूनच कसाब्याची पोटनिवडणूक चर्चेचा विषय ठरली होती. या पोटनिवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला भाजपकडून उमेदवारी मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, भाजप नेतृत्वाने … Read more

सावरकर प्रकरणी काॅंग्रेसला खडसावल्यानंतर ठाकरे आणि भाजपची पुन्हा युती होणार? भाजप नेता म्हणाला..

Uddhav Thackeray

politics:  उद्धव ठाकरे यांची मालेगावमध्ये सभा पार पडली. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राहुल गांधी यांच्या वरून जोरदार राजकारण तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा झालेला अपमान आम्ही सहन करणार नाही असे म्हटले आहे. त्यावरून भाजपने आणि शिवसेनेने राजकारण सुरू केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राजकारण मोठी उलथापालथ झाली. शिवसेनेचे दोन गट … Read more