Suryakumar Yadav: दक्षिण आफ्रिकेविरोधातल्या पराभवानंतर सूर्यकुमार यादव संतापला, शुभमन गिलचं नाव घेत नको ते बोलला, नेमकं कोणाला ठरवलं जबाबदार?

Suryakumar Yadav: भारत आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील दुसरा टी-20 सामना मुल्लानपूर येथे झाला आणि या सामन्यात टीम इंडियाला 51 धावांनी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांनी टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु हा निर्णय चुकीचा ठरला. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 213 धावांचे प्रचंड लक्ष भारतासमोर ठेवले. प्रत्युत्तरात टीम … Read more

Rohit Sharma : रोहित शर्माकडे टी-२० मधून निवृत्ती घेण्याशिवाय दुसरा मार्गच उरला नाही, आकडेवारी देत ​​आहे साक्ष

rohit sharma

Rohit Sharma : भारतीय संघात असाही एक खेळाडू आहे ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव कमावण्यास थोडा वेळ घेतला आहे. परंतु जेव्हापासून त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सलामी करायला सुरुवात केली तेव्हापासून त्या खेळाडूचा आलेख सतत वर जाऊ लागला आहे. गेली काही वर्षे त्या खेळाडूसाठी उत्कृष्ट ठरली कारण या काळात त्याने अनेक रेकॉर्डस् बनवले आणि तोडलेही आहेत. … Read more

बुमराहने युवराज सिंग स्टाईलने एकाच ओव्हरमध्ये ठोकल्या 35 धावा, केला ऐतिहासिक विक्रम

भारत आणि इंग्लंड यांच्यातील (IND vs ENG) 5व्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. रवींद्र जडेजाने भारतासाठी शतक पूर्ण केले पण संघाला 375 धावांवर 9वा धक्का बसला. जडेजा आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतला आणि संघाला 400 चा टप्पा गाठता येणार नाही असे वाटले. पण कर्णधार जसप्रीत बुमराहने क्रिजवर येताच धुमाकूळ घातला. स्टुअर्ट ब्रॉड 84 … Read more

विक्रमांचा धुमाकूळ! दीपक हुड्डा, ईशान किशनने केला मोठा विक्रम; रोहित शर्मा, गौतम गंभीरलाही टाकले मागे

२८ जून २०२२ रोजी उशिरा झालेल्या एका रोमांचक सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताने आयर्लंडविरुद्ध ४ धावांनी विजय मिळवला. यासह त्यांनी दोन सामन्यांची टी-२० मालिका २-० अशी जिंकली आहे. डब्लिनच्या द व्हिलेज येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ७ बाद २२५ धावा केल्या. आयर्लंडचा संघ २० षटकांत ५ गडी … Read more

..त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये उमरान मलिकवर विश्वास दाखवला, कर्णधार पांड्याने सांगितले कारण

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये आयर्लंडचा चार गडी राखून पराभव केला. भारताने डब्लिन येथे झालेल्या मालिकेतील दुसऱ्या T20 (IRE vs IND) मध्ये घरच्या संघासमोर २२५ धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं, पण आयर्लंडने शेवटच्या षटकापर्यंत सामना खेचून आणला.(Umran Malik, Hardik Pandya, Dinesh Karthik, Sanju Samson, Cricket, Players, Batsmen, Bowlers, Captains,T20 ) आयर्लंडच्या फलंदाजांनी … Read more

मिलरने धुतलं, आफ्रिकेने केला भारताचा लाजिरवाणा पराभव, ‘तो’ रेकॉर्ड मोडण्याचे इंडीयाचे स्वप्न भंगले

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 212 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते, परंतु गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे आफ्रिकन संघाने 7 विकेट्सने सामना जिंकला. यासह दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचला आहे. त्यांनी आतापर्यंतच्या सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग करत सामना जिंकला. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने 2007 मध्ये विंडीजविरुद्ध … Read more

मोठी बातमी! केएल राहूलचे कर्णधारपद काढून रिषभ पंतकडे सोपवले; ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय

आजपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. आज पहिला टी-२० सामना खेळवण्यात येणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच टीम इंडियात मोठा बदल मारण्यात आला आहे. भारतीय संघाचा कर्णधार के एल राहुल जखमी झाल्यामुळे तो खेळू शकणार नाही, आणि संघाची धुरा ही ऋषभ पंथकडे असणार आहे. केएल राहुलला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. त्याला … Read more

सगळ्या सहकाऱ्यांनी घेतली निवृत्ती पण 16 वर्षांपासून T20 मध्ये मैदान गाजवतोय ‘हा’ भारतीय खेळाडू

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ९ जूनपासून पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. 1 डिसेंबर 2006 रोजी भारताने पहिला T20 सामना खेळला होता. आतापर्यंत 159 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे, दिनेश कार्तिक भारताच्या पहिल्या T20 सामन्यातही संघाचा भाग होता. मात्र, त्यावेळचे इतर सर्व खेळाडू निवृत्त झाले आहेत. भारतीय संघाने 1 डिसेंबर 2006 … Read more

16 वर्षांपुर्वी भारताने खेळला पहिला T20 सामना, सर्वांनी घेतली निवृत्ती, पण ‘हा’ खेळाडू पुन्हा गाजवणार मैदान

team india

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ९ जूनपासून पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. 1 डिसेंबर 2006 रोजी भारताने पहिला T20 सामना खेळला होता. आतापर्यंत 159 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे, दिनेश कार्तिक भारताच्या पहिल्या T20 सामन्यातही संघाचा भाग होता. मात्र, त्यावेळचे इतर सर्व खेळाडू निवृत्त झाले आहेत. भारतीय संघाने 1 डिसेंबर 2006 … Read more

मुंबई इंडियन्सला मिळणार ट्रॉफी जिंकण्याची दुसरी संधी, IPL नंतर ‘या’ लीगमध्ये उतरणार

एमिरेट्स क्रिकेट बोर्डाने 6 जानेवारी ते 12 फेब्रुवारी 2023 दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट लीग (UAE T20 league) ची घोषणा केली आहे. T20 स्पर्धेत सहभागी झालेल्या 6 संघांपैकी 5 भारतीय कंपन्यांचे आहेत. इंडियन प्रीमियर लीगच्या 3 संघांची मालकी असलेल्या कंपन्यांनी या लीगमधील संघ खरेदी केले आहेत. याच तारखांना आणखी 3 टी-20 लीग सुरू आहेत. त्यात ऑस्ट्रेलियाच्या बिग … Read more