युद्ध झाले तर ‘या’ मिसाइल घेऊन सज्ज आहे भारत, शत्रुला श्वास घेण्याचीही मिळणार नाही संधी; जाणून घ्या..
क्षेपणास्त्रांअभावी लढत असल्यामुळे युक्रेनला खूप नुकसान सहन करावे लागले. रशियाच्या हल्ल्यांना ते चोख प्रत्युत्तर देऊ शकले नाही. मात्र युक्रेनसारखी परिस्थिती जर भारतावर उद्भवली, तर त्याला तोंड देण्यासाठी भारताकडे क्षेपणास्त्रे आहेत. भारताकडे लहान आणि मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची खूप मजबूत खेप आहे. (this missile save india) भारताने २७ मार्च २०२२ रोजी ओडिशातील बालासोर येथील एकात्मिक रेंजवरून अशा … Read more