क्रिकेट
समृद्धी महामार्गावर प्रसिद्ध मराठी क्रिकेटपटूचा भीषण अपघात; पत्नीचा जागीच मृत्यू तर क्रिकेटर…
Praveen Hingnikar: दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे मृत्यू देखील झपाट्याने होत आहेत. वाहनांची संख्या देखील प्रचंड वाढली आहे. विदर्भाचा माजी कर्णधार आणि ...
शुभमन गिलचे शतक आणि गोलंदाजांचा जलवा, भारताचा न्युझीलंडविरूद्ध सर्वात मोठा विजय
भारताने न्युझीलंडविरूद्ध तिसरा टी-२० सामना सहज जिंकला. तब्बल १६८ धावांनी भारताने न्युझीलंडला धुळ चारली. गोलंदाजांनी न्युझीलंडच्या अक्षरक्ष नाकी नऊ आणले होते. हार्दिक पांड्याने गोलंदाजीमध्ये ...
हार्दीक पांड्याच्या ‘या’ घोडचूकांमुळे भारताने गमावला पहीला ट्वेंटी सामना; न्युझीलंडची १-० ने आघाडी
भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना JSCA इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्स, रांची येथे खेळला गेला. जिथे न्युझीलंड संघाने ...
महाराष्ट्राच्या खेळाडूचा वर्ल्ड रेकाॅर्ड; १३ वर्षांच्या यशने ठोकल्या ५०८ धावा, ८१ चौकार १८ षटकार
महाराष्ट्राचा 13 वर्षीय फलंदाज यश चावडे याने इतिहास रचला आहे. यशने मुंबई इंडियन्स ज्युनियर स्कूल स्पर्धेत 508 धावांची नाबाद खेळी खेळली. नागपुरात शुक्रवारी झालेल्या ...
भारताच्या ‘या’ कंजूस गोलंदाजाने इंग्लंडला १३१चेंडूत एकही धाव दिली नाही, आजच घडवला इतिहास
cricket: अनोख्या फिरकी शैलीसाठी प्रसिद्ध असणारे नाव म्हणजे रमेश गंगाराम नाडकर्णी होय. एका कसोटी सामन्यात सलग २१ मेडन अर्थात निर्धाव ओव्हर्स टाकण्याचा विक्रम त्यांच्या ...
bcci : थेट आयपीएल खेळण्याच्या तयारीत जसप्रीत होता बुमराह; BCCI ने घेतला मोठा निर्णय
bcci selected japreet bumrah in indian team | नववर्ष सुरु होताच भारतीय संघासाठी आणि क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा सामना ...
Ranji trophy : ना कोहलीने विश्वास दाखवला ना रोहितने संधी दिली, पुण्याच्या खेळाडूने धडाकेबाज द्विशतक झळकावत दिले सडेतोड उत्तर
Ranji trophy | भारतीय संघाचा अष्टपैलू फलंदाज केदार जाधव बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. 2017 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. ...
Team india : दुसऱ्या सामन्यात संजूच्या जागी ‘या’ खेळाडूची होणार ग्रॅन्ड एन्ट्री, होणार तीन मोठे बदल
Team india | टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या T20I मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या T20 मध्ये टीम इंडियाने 2 धावांनी विजय मिळवला. ...
rishabh pant : ऋषभ पंत दारु पिऊन गाडी चालवत होता? उत्तराखंड पोलिसांनी समोर आणले अपघाताचे सत्य
police talk about rishabh pant accident | भारतीय संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंतचा ३० डिसेंबरला मोठा अपघात झाला होता. या भीषण अपघातात त्याला गंभीर ...
virat kohli : विराट कोहलीचा टी २० क्रिकेटमधील भविष्याबाबत मोठा निर्णय, BCCI ला विचारलं सुद्धा नाही
virat kohli break from t 20 cricket | भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने आशिया कप आणि टी २० वर्ल्डकपमध्ये खुप चांगली कामगिरी केली ...