IPL पाठोपाठ टीम इंडियानेही डावलले, ‘या’ दिग्गज स्टार गोलंदाजाची कारकीर्द जवळपास संपुष्टात

भारत आणि इंग्लंड याच्यामध्ये ५ सामन्यांची कसोटी मालिका इंग्लंडमध्ये खेळवली जात होती. ५ कसोटी सामन्यांमधील ४ सामने झाले असून १ कसोटी सामना राहिला होता. कोविड-१९ मुळे ही ५ सामन्यांची कसोटी मालिका मध्येच थांबवण्यात आली होती. कसोटी मालिकेमधील ४ सामन्यांचे निकाल लागले आहेत. भारताने या मालिकेत २-१ अशी विजयी आघाडी देखील घेतली आहे. भारताचे नेतृत्व यावेळी … Read more

भारताच्या टी-२० संघाला मिळणार नवा कर्णधार; हार्दीक पांड्यासह ‘या’ अनुभवी खेळाडूचे नाव चर्चेत

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पुन्हा एकदा दोन संघ निवडण्याची तयारी केली आहे. BCCI भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिका आणि इंग्लंडच्या भारत दौऱ्यासाठी दोन वेगवेगळ्या संघांची निवड करेल. आता बातमी अशी आहे की दोन्ही संघांसोबत वेगळे कोचिंग स्टाफ असणार आहे.(indias-t20-squad-to-get-new-captain-the-name-of) राहुल द्रविड कसोटी संघासह इंग्लंडला जाणार आहे, तर व्हीव्हीएस लक्ष्मण कोचिंग स्टाफमध्ये दाखल … Read more

व्हीव्हीएस लक्ष्मण होणार टीम इंडियाचा नवीन प्रशिक्षक; बीसीसीआयचा मास्टरस्ट्रोक

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पुन्हा एकदा दोन संघ निवडण्याची तयारी केली आहे. BCCI भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिका आणि इंग्लंडच्या भारत दौऱ्यासाठी दोन वेगवेगळ्या संघांची निवड करेल. आता बातमी अशी आहे की दोन्ही संघांसोबत वेगळे कोचिंग स्टाफ असणार आहे.(vvs-laxman-to-be-team-indias-new-coach) राहुल द्रविड कसोटी संघासह इंग्लंडला जाणार आहे, तर व्हीव्हीएस लक्ष्मण कोचिंग स्टाफमध्ये दाखल … Read more

24 वर्षांच्या ‘या’ खेळाडूला बनवा टिम इंडियाचा कर्णधार, युवराज सिंगने बोलून दाखवली मनातली इच्छा

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगला वाटते की निवडकर्त्यांनी ऋषभ पंतला भारताचा भावी कसोटी कर्णधार म्हणून पाठिंबा द्यावा. एमएस धोनीचे उदाहरण देत युवराज म्हणाला की, भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करण्यासाठी पंत हा योग्य व्यक्ती आहे.(make-this-24-year-old-ya-player-the-captain-of-team-india-yuvraj-singh) युवराज सिंग म्हणाला, ‘तुम्हाला कोणालातरी ग्रूम करावे लागेल. जसे माही (MS Dhoni) कर्णधार झाला तेव्हा त्याचा उल्लेख नव्हता पण त्यांनी … Read more

आयपीएल चालू असताना आली वाईट बातमी, भारतीय क्रिकेटरच्या दोन्ही किडन्या झाल्या निकामी

भारताचा माजी यष्टिरक्षक विजय यादव (Vijay Yadav) सध्या जीवन-मरणाची लढाई लढत आहे. त्यांची किडनी पूर्णपणे निकामी झाली आहे. 55 वर्षीय विजयने भारतासाठी 19 वनडे आणि 1 कसोटी सामना खेळला आहे. सध्या तो पूर्णपणे डायलिसिसवर अवलंबून आहे आणि त्याला बरे होण्यासाठी किडनी प्रत्यारोपणाची गरज आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेटर्स असोसिएशन त्याच्या उपचारासाठी निधी उभारण्याचा प्रयत्न करत आहे. … Read more

VIDEO: याला म्हणतात खेळाडूवृत्ती! द्रविड-कोहलीच्या ‘त्या’ कृतीवर चाहते फिदा, श्रीलंकन खेळाडूंनीही केले कौतुक

बेंगळूरू | लहानमुलापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वच स्तरात क्रिकेटचा क्रेझ हा मोठ्या प्रमाणात दिसतो. तसेच क्रिकेटच्या मैदानावरील अनेक व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. अशातच बीसीसीआयने (BCCI) श्रीलंकेविरुद्धच्या डे-नाईट कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर एक व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला. हा व्हिडिओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड … Read more

दुसऱ्या कसोटीनंतर ‘हा’ माजी कर्णधार घेणार निवृत्ती, राहुल द्रविडने दिल्या शुभेच्छा

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या सामन्यानंतर एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे, तो खेळाडू आता क्रिकेट मधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर करणार आहे.  हा खेळाडू 2009 पासून क्रिकेट खेळतोय. नुकताच सहकारी खेळाडूंनी त्याला गार्ड ऑफ ऑनर दिला. क्रिकेट मधून निवृत्त होणारा हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून, श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज सुरंगा लकमल आहे. लकमनलचं … Read more

100 व्या कसोटी सामन्यात कोहलीने आणखी एक विक्रम केला आपल्या नावावर, विरोधकांना केले गार

विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये 8 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. मोहालीत श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी विश्व फर्नांडोच्या बॉलवर लंचनंतर कोहलीने हे स्थान गाठले. कसोटी क्रिकेटमध्ये(Test cricket) 8000 धावा पूर्ण करणारा कोहली हा भारताचा सहावा फलंदाज आहे.(in-the-100th-test-match-kohli-set-another-record-to-his-name) कोहलीने 100व्या कसोटीच्या 169व्या डावात 8000 धावा पूर्ण केल्या. 100 व्या कसोटीत 8,000 धावांचा टप्पा गाठणारा … Read more

पुढील सामन्यात विराट कोहली मोठी खेळी खेळेल का? राहुल द्रविड म्हणाला, एक वेळ अशी येते की..

जेव्हा जेव्हा भारतीय संघाचा सामना असतो तेव्हा त्याआधी एका गोष्टीची चर्चा नक्कीच होते. ते म्हणजे विराट कोहलीचे शतक. त्याने शेवटचे शतक २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध केले होते. तेव्हापासून तो तीन गुणांपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरला आहे. आता भारताला सोमवारपासून जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरी कसोटी खेळायची आहे, त्यामुळे त्याचा फॉर्म परत येईल, अशी अपेक्षा आहे. पत्रकार परिषदेदरम्यान मुख्य … Read more