आरोग्य

108 किलो वजन कमी केल्यानंतर पुन्हा वाढले अनंत अंबानींचे वजन; आई नीता अंबानींनी सांगितले ‘या’ आजाराचे कारण

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याने नुकतीच त्याची गर्लफ्रेंड राधिका मर्चंटसोबत एंगेजमेंट केली आहे. मुंबईतील ‘अँटिलिया’ या घरात ही ...

अशी वाईट वेळ कुणावरही येऊ नये; एकाच चितेवर दिला मुलगी-जावई अन् दोन नातवांना मुखाग्नी, अख्ख गावं हळहळलं…

रोड अपघातात अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. चूक कोणाचीही असली तरी अपघात आणि मृत्यूचे आकडे यांची सरशीच सुरू असते. याच अपघातामध्ये कोणी आपले ...

कुटुंबाला झालाय रहस्यमयी आजार, त्वचा काळी पडली, उभं राहणंही झालंय कठीण, एकाचा मृत्यु

शाहजहाँपूरच्या पुवायन भागातील बडागावमध्ये एक कुटुंब गंभीर आजाराने ग्रस्त आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या त्वचेचा रंग काळा पडला आहे. उपचार करूनही कोणालाच फायदा होत नाही. ...

अहंकारात राख झाला पाकिस्तान! भारताशी शत्रुत्व पडले भारी, गेल्या ७० लाख लोकांच्या नोकऱ्या; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

गरीब पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. जिथे पाकिस्तानात पिठाचे भाव गगनाला भिडले आहेत, तिथे डॉलरच्या संकटामुळे परदेशातून येणारा कोट्यवधी रुपयांचा जीवनावश्यक माल ...

नियतीचा खेळ! जुळे भाऊ एकमेकांपासून ९०० किमी दूर; तरी एकाच वेळी एकसारखाच झाला मृत्यू

जन्मापासूनच एकमेकांसोबत असणारे जुळे भाऊ, त्यांचा मृत्यूदेखील सोबतच झाला. ही दुर्दैवी अशी घटना राजस्थान येथे घडली आहे. या दोघेही जुळ्या भावांचा मृत्यू एकाचप्रकारे झाला ...

दोन मुलींनंतर मुलगा झाल्याने नवस फेडायला पशुपतीनाथला गेला पण विमान अपघातात काळाने घातला घाव

नेपाळ विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांपैकी सोनू जैस्वाल अलीकडेच काठमांडू येथील पशुपतीनाथ मंदिरात जाऊन पुत्रप्राप्तीचा नवस पूर्ण करून दर्शनासाठी गेला होता. त्यांच्या कुटुंबीयांनी ही ...

कोविड लसीच्या बूस्टर डोसमुळे हार्टॲटॅकच्या घटनांमध्ये झाली वाढ? अखेर समोर आले सत्य

भारतात अलीकडे हृदयविकाराच्या झटक्यांमध्ये वाढ झाली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या बातम्यांनी लोक चिंतेत पडले आहेत. दरम्यान, ही बातमी देखील पसरवली जात ...

‘ड्रायव्हरला ३ वेळा सांगितलं बस हळू चालव, तरीही त्याने ऐकलं नाही’; अपघातातून वाचलेल्या प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं

सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात १० लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात सिन्नर तालुक्यातील वावी पाथरे या गावाजवळ झाला आहे. खासगी बस आणि ...

मित्राच्या लग्नासाठी नाशिकचे दोन युवक गेले उत्तरप्रदेशात; पण तिथे घडली थरकाप उडवणारी घटना

मित्राच्या लग्नाला गेलेले नाशिकचे दोन तरुण होटेलमध्ये मुक्कामाला राहीले. तिथे त्यांच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. उत्तर प्रदेशमध्ये मित्राच्या लग्नाला गेले असता, हॉटेलमध्ये गॅस ...

‘मला माहितीय कॅन्सर आहे अन् मी ६ महीन्यात मरणार आहे’; पण माझ्या आईवडीलांना हे सांगू नका

आई वडिलांचे आपल्या मुलांवर निस्वार्थ प्रेम आणि तशीच काळजीपण असते. ही एक शास्वत अशी गोष्ट आहे जी कोणीच नाकारू शकत नाही. परंतु एक सहा ...