राजकारण

निवडून येऊन चार तासही होत नाही तोच दरेकरांना धक्का; मुंबै बॅंकेच्या संचालकपदासाठी अपात्र

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चार जागेसाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीतीत भाजपचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनेलचा दणदणीत विजय ...

बदली झाल्यानंतरही नवाब मलिक समीर वानखेडेंची पाठ सोडेनात; आता म्हणाले…

गेल्या काही महिन्यांपासून,एनसीबीचे तपास अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यातील वादप्रतिवादांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. समीर वानखेडे हे आयआरएस अधिकारी ...

हे फक्त शिवसेनाच करू शकते! बैलगाडा शर्यत रद्द झाल्याने व्यावसायिकांना देणार लाखोंची भरपाई

शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन पुन्हा एकदा घडले आहे. पुणे जिल्ह्यातील लांडेवाडी-चिंचोडी गावात आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीची ...

”योगी आदित्यनाथ फक्त मोदींच्या सभेत गर्दी जमवण्यासाठी आहेत का?”

तीन वेळा भाजपचे माजी खासदार आणि माजी गृह राज्यमंत्री स्वामी चिन्मयानंद यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिव पदावर आणि राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजकीय ...

“आम्हाला जगू द्या, आम्हाला मारू नका”, बड्या शिवसेना नेत्याची आर्त हाक

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून अनेक ठिकाणी स्थानिक नेत्यांमध्ये धुसफूस पाहायला मिळत आहे. आता शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी राज्याचे ...

.. मग फिरोज खानशी लग्न करून इंदिरा गांधींची मुलं ब्राह्मण कशी?

नुकतेच मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्मात प्रवेश केलेल्या वसिम रिझवी उर्फ जितेंद्र त्यागी यांनी एक धक्कादायक ट्विट करत थेट गांधी घराण्यावर निशाणा साधला आहे. ...

प्रचंड नुकसान झाल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या या व्यावसायिकांनी ढसाढसा रडत टाहो फोडला होता

शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन पुन्हा एकदा घडले आहे. पुणे जिल्ह्यातील लांडेवाडी-चिंचोडी गावात आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीची ...

बदली झाल्यानंतरही समीर वानखेडेंचा पिच्छा सोडायला तयार नाहीत नवाब मलिक, म्हणाले..

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे माजी झोनल ऑफिसर समीर वानखेडे यांच्यावर पुन्हा टीका केली आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क ...

जेव्हा एका मळक्या कपड्यातील शेतकऱ्याने पूर्ण पोलीस स्टेशन सस्पेंड केले होते; वाचा पुर्ण किस्सा

ही गोष्ट आहे साल १९७९ ची. संध्याकाळचे सहा वाजले होते. एक शेतकरी ईटावा जिल्ह्याच्या उसराहार पोलीस स्टेशनमध्ये मळलेला कुर्ता आणि चुरगळलेले धोतर घालून आला ...

गृहमंत्र्याचा उजवा हात असलेल्या कार्यकर्त्याची शिवसैनिकाला जीवे मारण्याची धमकी; सेना नेता म्हणतो आम्हाला जगू द्या

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून अनेक ठिकाणी स्थानिक नेत्यांमध्ये धुसफूस पाहायला मिळत आहे. आता शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी राज्याचे ...