‘या’ क्रिकेटपटूने IPL मध्ये मिळालेले करोडो रूपये दिले वडीलांना; म्हणाला त्या पैशांपासून मला लांबच ठेवा
इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी निराशाजनक होता. IPL इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईला IPL च्या या हंगामात केवळ ४ विजय नोंदवता आले. एवढेच नाही तर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा मुंबई पहिला संघ ठरला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाचा हा सर्वात खराब हंगाम होता.(IPL Apal, Mumbai Indians, Rohit Sharma, Tilak Verma, Team David, … Read more