Aurangabad : असा बडा दिलवाला सरपंच पाहीजे; भन्नाट गिफ्ट देत केली गावकऱ्यांची दिवाळी गोड

Aurangabad

Aurangabad : औरंगाबादजवळ एक गाव आहे त्याचे नाव आहे पाटोदा. या गावाला आदर्श गाव म्हणून ओळखले जाते. कारण या गावातील सर्व लोक १०० टक्के टॅक्स भरतात. कोरोनाच्या काळातही या गावातील लोकांनी टॅक्स बुडवला नाही. त्यामुळे या गावातील सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी गावकऱ्यांना दिवाळीच्या काळात एक गिफ्ट दिले होते.(Aurangabad, Corona, Bhaskar Pere, Tax, CCTV cameras, … Read more

भारत जगाला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत, मोदी सरकार मोठा निर्णय घेणार?

narendra-modi-

मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी गव्हाची निर्यात थांबवली आहे. यानंतर मोदी सरकार(Modi Government) निर्यातीच्या बाबतीत आणखी एक मोठा निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे. मोदी सरकारकडून साखरेची निर्यात रोखली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या बाजारात साखरेचे दर तेजीत आहेत. हे दर कमी करण्यासाठी साखरेची निर्यात रोखली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.(india dont exoprt sugar modi … Read more

धोकादायक कॉम्बिनेशन! अंड्यासोबत चुकूनही खाऊ नका ‘या’ पाच गोष्टी, शरीरावर होईल गंभीर परिणाम

अंडी (Eggs) आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. प्रथिनेयुक्त अंडी केवळ आपले स्नायूच मजबूत करत नाहीत तर हृदयाच्या कार्यास देखील मदत करतात. पौष्टिकतेचे पॉवरहाऊस, अंडी ही नाश्त्यात खाण्याची उत्तम गोष्ट आहे. तुम्ही उकडलेले अंडे खाऊ शकता किंवा त्यापासून ऑम्लेट बनवू शकता. तथापि, काही गोष्टींसोबत अंडी एकत्र खाणे शरीरासाठी खूप हानिकारक असू शकते. चला जाणून घेऊया कोणत्या … Read more

खाण्या-पिण्यातील ‘या’ पाच चुकांमुळे पुरुषांचे गळतात केस, आजच आपल्या आहारात करा बदल

Hair-loss.j

आपले केस(Hair) दीर्घायुषी काळे आणि दाट राहावेत आणि जास्त तुटून पडू नयेत, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण फक्त इच्छा करून काहीही होत नाही. त्वचेप्रमाणे केसांचीही योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. आजकाल महिलांसोबत पुरुषांनाही कमी वयात केस गळण्याचा त्रास होतो. याची अनेक कारणे असू शकतात.(this 5 things are responsible for hair loss) केसांची काळजी न घेणे, … Read more