Uddhav Thackeray : जळगावात शिवसैनिकांमध्ये तुफान राडा; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ आदेशामुळे शिवसैनिक नाराज

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाले आहेत. तसेच ठाकरे गटातील अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे अजूनही शिवनेतील गळती सुरूच आहे. पक्ष बांधणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आटोकाट प्रयत्न करत आहेत. मात्र, जळगावमध्ये शिवसैनिकांमध्ये वाद पेटलेला आहे. उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळे हा वाद निर्माण झाला … Read more

मराठी माणसासाठी लढताना हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब कसे घडले? ५६ वर्षात शिवसेना किती बदलली?

बंडखोरीमुळे शिवसेनेत दोन गट पडले आहेत. एक म्हणजे उद्धव ठाकरे आणि दुसरा एकनाथ शिंदे यांचा गट. दोघेही स्वतःला सच्चे शिवसैनिक आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पक्के सारथी म्हणून सांगत आहेत. दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांचे वक्तव्यही समोर आले होते. त्यात ते म्हणाले होते की, ‘मला सतत बंडखोर म्हटले जात आहे जे पूर्णपणे चुकीचे आहे. आम्ही बाळासाहेब … Read more

स्वाभिमान गहाण ठेवला नाही नसून मुठभर मावळ्यांसोबत राखेतून अस्तित्व घेऊन पुन्हा उभे करणार;अरविंद सावंत यांनी केला विश्वास व्यक्त 

‘ राज्यातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभेच्या बरखास्तीकडे सुरु आहे’, असे ट्वीट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. “आम्ही स्वाभिमान गहाण ठेवला नाही.मुठभर मावळे घेऊन राखेतून अस्तित्व घेऊन पुन्हा उभे राहणार”, असा  विश्वास सावंत यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सावंत … Read more

..त्यानंतर माझ्या वडिलांचं प्रखर हिंदुत्व शिवसैनिकांना आवडलं नाही, अतुल सावे यांनी सांगितली पुर्ण स्टोरी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल औरंगाबादमध्ये सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. काश्मिरी पंडित, बाबरी मशीद, महागाई,भाजप नेत्यांची  आक्षेपार्ह वक्तव्य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर  निशाणा साधला होता. त्याचबरोबर त्यांनी भाजप आमदार अतुल सावे यांच्यावर टीका केली होती. याच वक्तव्यावरून अतुल सावे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ” औरांगाबादच्या सभेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माझे वडिल … Read more

बाबरी पडली तेव्हा रावसाहेब दानवे माझ्यासोबत सिल्लोडला होते; सत्तारांकडून दानवेंची बत्ती गूल

राज्यात सध्या हिंदूत्व, हनुमान चालीसा, मशीदीवरील लाऊडस्पीकर आणि बाबरी मशीद हे मुद्दे चर्चेत आहे. बाबरी मशीद पडल्या तेव्हा मी अयोध्येतच होतो. अयोध्येत असंख्य भाजप कार्यकर्ते होते. पण शिवसैनिक कुठे दिसले नाहीत, असा दावा भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे. बाबरी पडल्या तेव्हा रावसाहेब दानवे अयोध्यात गेले नव्हते, तर रावसाहेव दानवे माझ्यासोबत सिल्लोडला होते. असं … Read more