११ वर्षापूर्वी उकडलेल्या शेंगांपासून सुरु झालेली कहाणी ‘अशी’ संपली; वाचा काय घडलं होत त्यावेळी….
कर्ज म्हणून पैसे घेऊन विसरणं अशी अनेकांना सवय असते. बाजारात जर तुम्ही महागड्या वस्तू कर्जाने घेत असाल तर त्याचे पैसे देणं अनिवार्यच असतं. मात्र एखादी छोटी-मोठी वस्तू असेल तर लोक विसरून जातात. आंध्रप्रदेशातील मोहनने अशाच प्रकारे उकडलेल्या शेंगा विकणाऱ्याकडून कर्जाने पैसे घेतले होते. तो नंतर विसरून गेला होता. मात्र 11 वर्षांनंतर त्यांनी आपल्यावरील ऋण फेडलं. … Read more