“देवेंद्र फडणवीस हेच बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार आहे”
राज्यातील सत्तासंघर्ष अखेर संपला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले आहे. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहे. (sanjay kute shocking statement on devendra fadanvis) तसेच उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यामुळे देवेंद्र फडणवीस नाराज असल्याचेही म्हटले … Read more