sangram gurav : बिनविरोध निवडणूक जिंकला पण जीवनाची लढाई हरला; अख्खा गाव शोकसागरात बुडाला

राज्यात ग्रामपंचायत निवडणूका झाल्या. या निवडणूकांमध्ये अनेक तरूणांनी सहभाग घेतला होता. त्यातील बरेच तरूण निवडूणही आहे. अनेक मतदारांनी तरूण उमेदवारांना निवडून देऊन त्यांच्यावर विश्वास दाखवला. पण निवडणूक झाल्यानंतर एका धक्कादायक घटनेने सगळेच हादरले. एक उमेदवार बिनविरोध निवडून आला पण त्याला याचा आनंदही साजरा करता आला नाही. कारण तो निवडून आला आणि १५ दिवसातच त्याने या … Read more