Virat Kohli: सामना गमावल्यानंतर बांगलादेशने विराटवर केला गंभीर आरोप, ७ व्या षटकात घडलं असं काही की..
Virat Kohli: भारताविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात 5 धावांनी पराभूत झाल्यानंतर बांगलादेशने भारतावर फेक फील्डिंगचा आरोप केला आहे. बांगलादेशचा खेळाडू नुरुल हसनने असा दावा केला की, विराट कोहलीने सामन्यादरम्यान फेक फील्डिंग केले होते आणि अंपायर त्याला मैदानावर पाहू शकले नाही, जर पंचांनी त्याला पाहिले असते तर बांगलादेशला पेनल्टीच्या 5 धावा मिळू शकतात जे संघासाठी खूप महत्वाच्या होत्या. … Read more