BCCI चे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी आफ्रिदीला दिले चोख प्रत्युत्तर, म्हणाले, भारत हा क्रिकेटमधील पॉवरहाऊस..
भारतीय संघाने रोमहर्षक सामन्यात बांगलादेशचा 5 धावांनी पराभव केला. या सामन्यात विराट कोहली आणि अर्शदीप सिंगने अप्रतिम खेळ दाखवला. पण एकेवेळी बांगलादेशचा संघ सामन्यात आघाडीवर होता. त्यानंतर जेव्हा पाऊस आला तेव्हा बांगलादेश डकवर्थ लुईस नियमानुसार 17 धावांनी पुढे होता, पण पावसानंतर खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा टीम इंडियाने दमदार कामगिरी करत सामना जिंकला. Virat Kohli, … Read more