Ramdas Kadam on Balasaheb Thackeray: बाळासाहेबांच्या निधनावर खळबळजनक विधान करणाऱ्या रामदास कदमांनी स्वतःच्या शब्दांवरून घेतली माघार, आता म्हणाले, ‘मी फक्त…’

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray: दसरा मेळाव्यात केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आलेले रामदास कदम (Ramdas Kadam) आता बचावात्मक भूमिकेत दिसत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे हे ज्येष्ठ नेते बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवावरून गंभीर आरोप करताना म्हणाले होते की, “त्यांच्या हाताचे ठसे घेतले गेले.” या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. मात्र आता … Read more

Rohit Pawar : ‘त्यांचं जितकं वय, तितका माझा अनुभव..’, आदर्श वरून डिवचणाऱ्या रोहीत पवारांना अशोक चव्हाणांचं सडेतोड प्रत्युत्तर

Rohit Pawar : कर्जत-जामखेडमधील(Karjat-Jamkhed) राजकारण पुन्हा एकदा गाजू लागलं आहे. यावेळी चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत रोहित पवार(Rohit Pawar) आणि अशोक चव्हाण(Ashok Chavan) माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एका कार्यक्रमात राम शिंदेंच्या(Ram Shinde) कार्यशैलीचं कौतुक करताना म्हटलं होतं की, “मी रोहित पवार(Rohit Pawar यांच्या प्रचारासाठी गेलो होतो, पण लोक कानात सांगायचे – राम शिंदे कामाचा माणूस आहे.” … Read more

ram shinde : ठाकरेंच्या ‘या’ चुकीमुळे सरकार कोसळलं; सत्तांतरानंतर दोन महिन्यांनी भाजप नेत्याने फोडलं गुपित

udhav thackeray

ram shinde : मुख्यमंत्री पदावरून भाजप – शिवसेनेची युती तुटली अन् राज्यात राजकीय भूकंप झाला. त्यानंतर अनेक राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी – कॉंग्रेस आणि कॉंग्रेस मिळून महाविकास आघाडी सरकार सत्तेत आणले. अडीच वर्षांचा कालावधी ठाकरे सरकार व्यवस्थित पूर्ण केला. मात्र याच अडीच वर्षात भाजपने सत्ताधाऱ्यांना म्हणजेच ठाकरे सरकारमधील नेत्यांना सळू की पळू केले. … Read more

ram shinde : ‘…तर ठाकरे सरकार कधीच पडलं नसतं,’ भाजपच्या नेत्याच्या दाव्याने उडाली खळबळ, वाचा नेमकं काय म्हंटलंय?

udhav thackeray

ram shinde : मुख्यमंत्री पदावरून भाजप – शिवसेनेची युती तुटली अन् राज्यात राजकीय भूकंप झाला. त्यानंतर अनेक राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी – कॉंग्रेस आणि कॉंग्रेस मिळून महाविकास आघाडी सरकार सत्तेत आणले. अडीच वर्षांचा कालावधी ठाकरे सरकार व्यवस्थित पूर्ण केला. मात्र याच अडीच वर्षात भाजपने सत्ताधाऱ्यांना म्हणजेच ठाकरे सरकारमधील नेत्यांना सळू की पळू केले. … Read more

“मध्यवर्ती निवडणुका झाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वात जास्त आमदार निवडून येतील”

एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली होती. यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं होतं. त्यानंतर भाजपने शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिंदे गट आणि भाजप यांचं नवीन सरकार स्थापन झालं आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत. तर देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्री झाले आहेत.(NCP rohit pawar statement on … Read more

विधान परिषदेसाठी भाजप पाच उमेदवार देणार; दरेकर, मुंडेसह ‘या’ नेत्यांना मिळणार आमदारकी

सध्या राज्यात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीवरून सध्या राज्यातील राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाठवलेला प्रस्ताव धुडकावत भाजपने(BJP) तिसरा उमेदवार मागे घेणार नसल्याचे सांगितले आहे.  (BJP to field five candidates for Legislative Council; Darekar, Munde and ‘these’ leaders will get MLAs) त्यानंतर आता विधान … Read more