…तर भारत पाकिस्तानचे तीन तुकडे करुन टाकेल; इम्रान खान यांचे धक्कादायक विधान
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताविरोधात रान पेटवण्यास पुन्हा सुरुवात केल्याचे दिसते. ते भारताविरोधात सतत भडकाऊ विधानं करत असतातच मात्र आता सत्ता गेलेले इम्रान खान अधिक धारदार बोलू लागले आहेत. भारत पाकिस्तानचे ३ तुकडे करेल, असे गंभीर विधान त्यांनी केले आहे. ज्यामुळे ते जगात चर्चेचा विषय बनलेत. (pakistan, india, imran khan, prime minister, military) … Read more