अदानींमुळे अचानक वीज टंचाई निर्माण झाली; उर्जामंत्र्यांनी अदानींवर फोडले राज्यातील वीज टंचाईचे खापर

सध्या राज्यात कोळशाचा तुडवडा निर्माण झाला आहे. त्यावरुन भाजप नेते ठाकरे सरकारला सुनावत आहे. तर सत्ताधारी नेतेही यावरुन केंद्राकडे बोट दाखवत आहे. अशात यावर उपाय शोधण्यासाठी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. (nitin raut angry on gautam adani) उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या या बैठकीत राज्यातील औष्णिक विद्युत प्रकल्पांतून आठ हजार मेगावॅटची वीज निर्माण … Read more