OBC

ओबीसी आरक्षणाला धक्का नसून धोका आहे, हे मी आधीच सांगितलं होतं, पंकजा मुंडेंची सरकारवर टीका

ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज एक मोठी सुनावणी पार पडली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारने केलेला नवीन कायदा फेटाळत १५ दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ...

high court

महाविकास आघाडी सरकारला दणका, सर्वोच्च न्यायालयाचे १५ दिवसांत निवडणूका जाहीर करण्याचे आदेश

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला मोठा दणका दिला आहे. राज्यातील महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणूका १५ दिवसांत जाहीर करण्याचे ...

‘SC-ST, OBC समाजातील लोक उच्च जातीतील लोकांपेक्षा ४ ते ६ वर्षांनी कमी जगतात’; रिपोर्टमधून खुलासा

नुकतंच देशात एक सर्वेक्षण करण्यात आलं आहे. कोणत्या जातीतला माणूस किती वर्ष जगू शकतो? जातीनिहाय लोकांचं आयुष्य किती आहे? या सर्व गोष्टींचा अभ्यास त्या ...

धाडस तर बघा…! दिवसाढवळ्या कार्यक्रमात शिवसेना नेत्याच्या खिशातून काढला हजारोंचा बंडल, VIDEO झाला व्हायरल

सांगली जिल्हयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका चोरट्याने भर सभेत स्टेजवरून शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या खिशातून पन्नास हजार रुपयांचा बंडल लंपास केला आहे. ...

sanglai obc

भर कार्यक्रमात चोरट्याने केला शिवसेना नेत्याचा खिसा रिकामा, व्हिडिओ झाला व्हायरल

सांगली जिल्हयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका चोरट्याने भर सभेत स्टेजवरून शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या खिशातून पन्नास हजार रुपयांचा बंडल लंपास केला आहे. ...

Ajit-Pawar-2

असा खर्च करण्याऐवजी गरजूंना मदत करा, गरीब मुलांना वह्या पुस्तके घेऊन द्या – अजितदादा पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या उपस्थित पुण्यात(Pune) ऑक्सिजन पार्कचे भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा देखील आयोजित करण्यात आली होती. ...

ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्याने ११ लाख लोकांना पदे गमावली, हिच ११ लाखांची ताकद रस्त्यावर उतरली तर..

देशभरातील ओबीसींचं राजकीय आरक्षण धोक्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी नेत्यांना महत्वाचं आवाहन केलं आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, ...

पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा, अन्यथा.. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याने खळबळ

आव्हाड यांनी नुकतेच सावित्रीच्या लेकींच्या सन्मान सोहळ्यात ओबीसी समाजाबाबत वादग्रस्त विधान केले होते. मंडल आयोगाची अंमलबजावणी करावी, यासाठी ओबीसी समाजाने लढायला हवे होते, पण ...