Mumbai Indians : ऑपरेशन सिंदूरचा ‘मुंबई इंडियन्स’ला फायदा, BCCI ने घेतला मोठा निर्णय, प्ले-ऑफचा रस्ता सोप्पा
Mumbai Indians : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारत-पाकिस्तान सीमेवर सुरक्षा उपाययोजनांमध्ये मोठा बदल करत उत्तर भारतातील काही महत्त्वाचे विमानतळ १० मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा थेट परिणाम इंडियन प्रीमिअर लीग (IPL) सामन्यांवर झाला असून, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात ११ मे रोजी धरमशालामध्ये होणारा सामना आता मुंबईत होणार असल्याचे संकेत … Read more