‘पोटात अन्नपाण्याचा कणही नाही, उन्हात कातडी जळेपर्यंत…’; उष्माघातातील मृतांच्या पोस्टमार्टममधून हादरवणारी माहिती
Politics: खारघरमध्ये ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळा पार पडला. हा सोहळा नवी मुंबईतील एका मैदानावर आयोजित करण्यात आला होता. मात्र यावेळी एक मोठी दुर्घटना घडली. खारघरमध्ये घडलेल्या या दुर्घटनेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांची खेळी रंगली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला काही मागण्या केल्या आहेत. खारघरमध्ये घडलेल्या या दुर्घटनेचे खापर विरोधकांनी सत्ताधारी पक्ष आणि … Read more