जितेंद्र आव्हाडांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर केले गंभीर आरोप; वाचा नेमकं काय म्हणाले?
महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. अगदी राज्यकर्त्यांपासून ते थेट जेष्ठ अभिनेत्यांपर्यंत सगळ्यांना ते धारेवर धरतात. हे सांगण्याचं कारण म्हणजे, नुकतीच आव्हाड यांनी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारवर टीका केली आहे. आता लवकरच बहुचर्चित ‘सम्राट पृथ्वीराज’ हा अक्षय कुमारचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार … Read more