राम हा देव नाही तर…; माजी मुख्यमंत्र्यांनी केले वादग्रस्त विधान, देशभरात उडाली खळबळ
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जीतन राम मांझी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे, ज्यामध्ये त्यांनी श्री रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ज्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच त्यांनी रामाला वाल्मिकी आणि तुलसीदास यांच्या कवितेचे पात्र म्हटले आहे. सिकंदरा येथील लच्छूआर येथे माता साबरी महोत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान जीतन मांझी … Read more