दक्षिण आफ्रिकेत ‘या’ खेळाडूंमुळे झाला पराभव, मोहम्मद शमीने स्पष्टच सांगीतलं

mohmad shammi and team

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची(South Africa) कसोटी मालिका भारताने २-१ अशी गमावली आणि एकदिवसीय मालिका ३-० इतक्या मोठ्या फरकाने गमावली. या पराभवामुळे भारतीय क्रिकेट संघावर(Indian Cricket Team) टीका होत आहे. भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पराभवावर मोठं वक्तव्य केलं आहे.(indian bowler mohamad shammi blame indian battsmen for losing matches) जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी हा दक्षिण … Read more

कर्णधारपदाच्या शर्यतीत नव्या खेळाडूची एन्ट्री; म्हणाला, ‘संधी द्या, मी तयार आहे’

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत पराभव झाल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने शनिवारी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. यामुळे आता भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद कोणाकडे जाणार याची चर्चा रंगू लागली आहे. भारतीय एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सध्या रोहित शर्माकडे आहे. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी के एल राहुलला कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. त्यामुळे भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाच्या … Read more

टिम इंडीयातील सर्वांचा लाडका खेळाडू म्हणतोय, ‘मी पण कॅप्टन व्हायला उत्सुक’; रोहीतचे टेंशन वाढले

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत पराभव झाल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने शनिवारी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. यामुळे आता भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद कोणाकडे जाणार याची चर्चा रंगू लागली आहे. भारतीय एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सध्या रोहित शर्माकडे आहे. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी के एल राहुलला कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. त्यामुळे भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाच्या … Read more

कोहलीचा गेम करून गांगुलीने भारतीय क्रिकेटलाच हादरा दिला; दिग्गज क्रिकेटपटूचे गंभीर आरोप

गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय क्रिकेट विश्वात अनपेक्षित घटना घडू लागल्या आहेत. या घटनांवरून बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि भारताचा माजी कर्णधार विराट कोहली यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. भारतीय क्रिकेटमधील काही मुद्यांवरून विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यात काही मतभेद असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय क्रिकेट संघाचे चाहते देखील या प्रकरणावरून … Read more

‘जोहान्सबर्गमध्ये जर विराट कर्णधार असता तर टिम इंडिया हारली नसती’, माजी क्रिकेटरचे मोठे वक्तव्य

जोहान्सबर्ग येथील वांडरर्स स्टेडियमवर भारतीय क्रिकेट संघ २९ वर्षांनंतर कसोटी सामना हरला आहे. दक्षिण आफ्रिकेने (IND v SA कसोटी मालिका) ३ सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा ७ गडी राखून पराभव केला. यासह यजमान दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहली दुखापतीमुळे या कसोटी सामन्यात खेळला नाही. संघाला … Read more

ऋषभ पंतला महागात पडली हिरोपंती; आधी विरोधकांनी भडकवले, नंतर संघातील सहकाऱ्यानेच फसवले

सहसा, लहानपणी भेटलेले सर्व क्रिकेट प्रशिक्षक स्वभावाने अतिशय कडक असतात. त्यांच्या या वृत्तीने त्यांना खेळाडूंमध्ये शिस्त आणायची असते. जेणेकरून ते मुल जेव्हा क्रिकेटच्या मैदानावर मोठे होईल तेव्हा त्याच्याकडून अशी कोणतीही चूक होणार नाही, ज्यामुळे त्याचेच नुकसान होईल. पण ऋषभ पंत हा बालपणीचा धडा विसरला, तो खाते न उघडता परतला. वास्तविक, दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ऋषभ … Read more

पुढील सामन्यात विराट कोहली मोठी खेळी खेळेल का? राहुल द्रविड म्हणाला, एक वेळ अशी येते की..

जेव्हा जेव्हा भारतीय संघाचा सामना असतो तेव्हा त्याआधी एका गोष्टीची चर्चा नक्कीच होते. ते म्हणजे विराट कोहलीचे शतक. त्याने शेवटचे शतक २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध केले होते. तेव्हापासून तो तीन गुणांपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरला आहे. आता भारताला सोमवारपासून जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरी कसोटी खेळायची आहे, त्यामुळे त्याचा फॉर्म परत येईल, अशी अपेक्षा आहे. पत्रकार परिषदेदरम्यान मुख्य … Read more

कोहलीच्या कॅप्टनसीच्या बैठकीत काय घडलं? चेतन शर्मा यांनी केला मोठा खुलासा…

विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या वक्तव्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता ‘चेतन शर्मा’ यांनी आपली बाजू मांडली आहे. चेतन शर्मा यांनी सांगितले की, बीसीसीआयने विराट कोहलीला टी-२० क्रिकेटचे कर्णधारपद न सोडण्याची विनंती केली होती. यासोबतच कर्णधारपदाच्या निर्णयावर बोर्ड टी-२० विश्वचषकानंतर त्याच्याशी चर्चा करेल, असेही बोर्डाने सांगितले होते. पण कोहलीला ते मान्य नव्हते. टी-२० विश्वचषकापूर्वी त्याने कर्णधारपद सोडण्याची … Read more