“उंदीर माजला म्हणून तो बैलगाडी ओढू शकत नाही”, गोपीचंद पडळकरांची महाविकास आघाडी सरकारवर जहरी टीका
गुरुवारी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवलं आहे. पंजाब(Punjab) वगळता सर्व राज्यांमध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे. गोव्यात देखील भाजपने काँग्रेसचा पराभव करत सत्ता मिळवली आहे. यानंतर महाराष्ट्रातील भाजपच्या आमदारांनी ‘युपी तो झाँकी हैं, महाराष्ट्र अभी बाकी हैं’ अशा घोषणा दिल्या होत्या.(gopichand padalkar statement on mahvikas aghdi gaovernment) … Read more