election
अपक्ष नगरसेवकाचे पुण्यातून अपहरण, राष्ट्रवादीच्या देशमुखांनी अर्ध्या तासातच डाव उलटवला
सातारा(Satara) जिल्हयातील माण तालुक्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माण तालुक्यामधील दहिवडी(Dahivadi) शहरातील एका नगरसेवकाचे अपहरण झाले होते. हा नगरसेवक अपक्ष आहे. पण ...
महाविकास आघाडीने भाजपचा उडवला धुव्वा, नगरपंचायतीत मिळवल्या सर्वात जास्त जागा
सध्या राज्यात नगरपंचायत निवडणुकीचीच चर्चा सुरू आहे. राज्यातील ३२ जिल्ह्यांच्या १०६ नगरपंचायतींमधील १८०२ जागांचा निकाल हाती लागला असून आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार भाजप हा ...
या निकालानंतर तुम्हाला माझ्या बापाची आठवन आल्याशिवाय राहणार नाही; रोहीत पाटलांनी शब्द खरा केला
आज महाराष्ट्र्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाजी मारली आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिवंगत नेते ...
शेवटी ते आबांचच रक्त…! विरोधकांचा धुव्वा उडवल्यावर रोहीत पाटलांचे पवारांकडून तोंडभरून कौतूक
राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी केलेलं हे विधान तंतोतंत खरं ठरवलं आहे. रोहित पाटील यांनी कवळेमहाकांळ नगरपंचायत निवडणुकीत ...
‘आबा तुमची खूप आठवन येतेय’; विजयानंतर रोहीत पाटील आबांच्या आठवनीने गहीवरले
राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी कवळेमहाकांळ नगरपंचायत निवडणुकीत विरोधकांचा धुरळा उडवला आहे. कवळेमहाकांळ नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधकांनी रोहित ...
रोहित पाटलांनी विरोधकांना शब्द खरा करून दाखवला; निवडणुकीपूर्वी म्हणाले होते, ‘माझा बाप नक्की आठवेल’
राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी कवळेमहाकांळ नगरपंचायत निवडणुकीत विरोधकांचा धुरळा उडवला आहे. कवळेमहाकांळ नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधकांनी रोहित ...
अयोध्या, मथूरा या टफ मतदारसंघातून योगींची माघार; आता ‘या’ सेफ जागेवरून निवडणूक लढणार
पुढील महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणूक पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ही निवडणूक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ...
काॅंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप तिघे एकत्र आले तरी शिवसेना तिघांनाही पुरून उरली; तब्बल ४ जागा जिंकत बनली किंगमेकर
कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा सत्ताधारी गटाने त्यांच वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. ऐन वेळी तयार केलेल्या शिवसेनेच्या पॅनेलनं सत्ताधारी पॅनेलची धडकी भरवली आहे. ...













