Corona

bhagat singh koshari

सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग येताच भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण; राजकीय वर्तुळात नेमकं घडतंय काय?

राजकीय वर्तुळात राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. एकीकडे विधान परिषदेच्या निकालानंतर शिंदे यांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. तर दुसरीकडे ...

चिंता वाढली! गेल्या २४ तासांत राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत प्रचंड वाढ; मुंबईतील परीस्थीती गंभीर

राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या २४ तासात झालेली वाढ चिंताजनक आहे. गेल्या दोन महिन्यातील ही आकडेवारी सर्वाधिक असल्याचे बोलले जात आहे. गेल्या २४ तासांत ...

याला म्हणतात प्रेम! प्रसिद्ध अभिनेत्रीने पतीसाठी केलं टक्कल, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक

प्रेमासाठी माणूस काय-काय करत नाही आणि प्रेम वाचवण्याची गोष्ट असेल तर अनेक वेळा माणूस आपल्या मर्यादा ओलांडतो आणि याचे नुकतेच उदाहरण टीव्हीवरील प्रसिद्ध जोडप्याने ...

सावधान! कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ, पुन्हा निर्बंध लागणार? मुंबईच्या पालकमंत्र्यांनी दिला ‘हा’ इशारा

कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर आता मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी ...

‘कोरोना वाढत आहे, मास्क वापरा’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागरिकांना आवाहन

गेल्या काही महिन्यांपूर्वी सरकारने कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येचा घसरता आलेख पाहता मास्क बंदी हटवली होती. मात्र आता कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली ...

कोरोना असो किंवा नसो, आयुष्यभर सुरू राहिल ‘वर्क फ्रॉम होम’, ‘या’ कंपन्या देत आहेत संधी

कोरोनाच्या काळात कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सुविधा दिली होती. कोरोनाची प्रकरणे कमी झाल्यानंतर अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावणे सुरू केले आहे. ...

सासू सासऱ्याने लावले विधवा सुनेचे दुसरे लग्न, सर्व खर्चासहित मुलाचा बंगलाही केला तिच्या नावावर

विधवेचे जीवन आजच्या काळातही सोपे नाही. आजही अशा अनेक स्त्रिया अतोनात हालअपेष्टा सहन करून कुटुंबात-समाजात जगायला मजबूर असतात. पण धार येथील युगप्रकाश तिवारी आणि ...

भारतातील कोरोना मृत्यूसंख्या जास्त दाखवण्यामागे फार्मा कंपन्यांचे षडयंत्र?; मोदी सरकारच्या गंभीर आरोपांनी खळबळ

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने खुप धुमाकूळ घातला होता. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांचे जीवही गेले आहे. अशात जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या दाव्यामुळे एकच खळबळ ...

…म्हणून WHO ने कोरोनामुळे ४७ लाख लोकांचा मृत्यु झाल्याचे म्हटले; सरकारने केला धक्कादायक खुलासा

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने खुप धुमाकूळ घातला होता. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांचे जीवही गेले आहे. अशात जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या दाव्यामुळे एकच खळबळ ...

rajesha tope

महाराष्ट्रातही पुन्हा निर्बंध लागणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं विधान, वाचा काय म्हणाले..

काही महिन्यांपासून राज्यात आणि देशभरात सातत्याने करोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकतेच २ एप्रिल अर्थात पाडव्यापासून राज्यातील सर्व प्रकारचे ...