हिंसक आंदोलन करणाऱ्या उमेदवारांना रेल्वेची नोकरी मिळणार नाही, रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

bihar railway strike

आरआरबी एनटीपीसी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर बिहारमधील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. या परीक्षेच्या निकालात गैरप्रकार झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. संतप्त विद्यार्थी बिहारमध्ये अनेक ठिकाणी निदर्शने करत आहेत. सोमवारपासून सुरू झालेल्या उमेदवारांच्या या आंदोलनाला काल उग्र वळण लागले.(Violent agitating candidates will not get railway jobs, big decision of railway administration) आरआरबी एनटीपीसी परीक्षेच्या निकालात त्रुटी … Read more

परीक्षेच्या निकालाविरोधात विद्यार्थी आक्रमक! तुफान दगडफेक करत रेल्वेची इंजीने पेटवली

bihar railway student

गेल्या दोन दिवसांपासून बिहारमधील रेल्वे सेवा कोलमडली आहे. आरआरबी एनटीपीसी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर बिहारमधील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. मंगळवारी या विद्यार्थ्यांनी अनेक ठिकाणी रेल्वे इंजिनला आग लावली आहे. या विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.(bihar-student-aggressive-by-railway-exam) १४ जानेवारी रोजी जाहीर झालेल्या आरआरबी एनटीपीसी परीक्षेच्या निकालामध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप बिहारमधील विद्यार्थ्यांनी केला आहे. … Read more

रेल्वे भरतीतील गैरप्रकारामुळे विद्यार्थी संतापले; प्रचंड तोडफोड करत रेल्वे इंजीन पेटवली

bihar railway andolan

गेल्या दोन दिवसांपासून बिहारमधील रेल्वे सेवा कोलमडली आहे. आरआरबी एनटीपीसी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर बिहारमधील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. मंगळवारी या विद्यार्थ्यांनी अनेक ठिकाणी रेल्वे इंजिनला आग लावली आहे. या विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.( bihar students angry because of railway exam confusion) १४ जानेवारी रोजी जाहीर झालेल्या आरआरबी एनटीपीसी परीक्षेच्या … Read more

वडिलांच्या संमतीशिवाय प्रेम विवाह करणाऱ्या मुलींना वेश्या व्यवसायाला लावले जाते; डीजीपीनी स्पष्टच सांगितले

बिहारचे पोलीस महासंचालक यांनी नुकतेच एक वादग्रस्त विधान करत खळबळ उडवून दिली. डीजीपी एसके सिंघल यांनी केलेल्या विधानामुळे आता ते चांगलेच अडचणीत येऊ शकतात. डीजीपी म्हणाले की, आज मुली लग्नासाठी आई, वडिलांच्या संमतीशिवाय घर सोडत आहेत, ज्याचे दुःखद परिणाम आहेत. यातील अनेक मुलींची हत्या केली जाते, तर अनेकांना वेश्याव्यवसायाला सामोरे जावे लागते. ज्याची किंमत पालकांना … Read more

पळून जाणाऱ्या मुलींची हत्या होते नाहीतर त्यांना वेश्या व्यवसायाला लावले जाते.. डीजीपींच्या विधानाने खळबळ

बिहारचे पोलीस महासंचालक यांनी नुकतेच एक वादग्रस्त विधान करत खळबळ उडवून दिली. डीजीपी एसके सिंघल यांनी केलेल्या विधानामुळे आता ते चांगलेच अडचणीत येऊ शकतात. डीजीपी म्हणाले की, आज मुली लग्नासाठी आई, वडिलांच्या संमतीशिवाय घर सोडत आहेत, ज्याचे दुःखद परिणाम आहेत. यातील अनेक मुलींची हत्या केली जाते, तर अनेकांना वेश्याव्यवसायाला सामोरे जावे लागते. ज्याची किंमत पालकांना … Read more