Sanjay Raut : व्हिलनला संपवून शिवरायांचं आणि संभाजीराजांचा महत्त्व कमी करायचंय, राऊतांचे भाजप-संघावर टीकास्र
Sanjay Raut : नागपूरमधील दंगलीवर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न भाजप आणि संघाच्या विचारसरणीत आहे, असा आरोप त्यांनी केला. “व्हिलन संपला की हिरोही संपतो” – संजय राऊतांचा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधत … Read more