Sanjay Raut : व्हिलनला संपवून शिवरायांचं आणि संभाजीराजांचा महत्त्व कमी करायचंय, राऊतांचे भाजप-संघावर टीकास्र

Sanjay Raut : नागपूरमधील दंगलीवर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न भाजप आणि संघाच्या विचारसरणीत आहे, असा आरोप त्यांनी केला. “व्हिलन संपला की हिरोही संपतो” – संजय राऊतांचा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधत … Read more

..त्यानंतर माझ्या वडिलांचं प्रखर हिंदुत्व शिवसैनिकांना आवडलं नाही, अतुल सावे यांनी सांगितली पुर्ण स्टोरी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल औरंगाबादमध्ये सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. काश्मिरी पंडित, बाबरी मशीद, महागाई,भाजप नेत्यांची  आक्षेपार्ह वक्तव्य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर  निशाणा साधला होता. त्याचबरोबर त्यांनी भाजप आमदार अतुल सावे यांच्यावर टीका केली होती. याच वक्तव्यावरून अतुल सावे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ” औरांगाबादच्या सभेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माझे वडिल … Read more

बाबरी पडली तेव्हा रावसाहेब दानवे माझ्यासोबत सिल्लोडला होते; सत्तारांकडून दानवेंची बत्ती गूल

राज्यात सध्या हिंदूत्व, हनुमान चालीसा, मशीदीवरील लाऊडस्पीकर आणि बाबरी मशीद हे मुद्दे चर्चेत आहे. बाबरी मशीद पडल्या तेव्हा मी अयोध्येतच होतो. अयोध्येत असंख्य भाजप कार्यकर्ते होते. पण शिवसैनिक कुठे दिसले नाहीत, असा दावा भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे. बाबरी पडल्या तेव्हा रावसाहेब दानवे अयोध्यात गेले नव्हते, तर रावसाहेव दानवे माझ्यासोबत सिल्लोडला होते. असं … Read more