Food poisoning : भगर खाल्ल्याने ३०० पेक्षा जास्त नागरीकांना विषबाधा, महिला म्हणाली, डोकं जड झालं अन् पाय…
Food poisoning : नवरात्र उत्सवामध्ये अनेक लोक देवीचा नऊ दिवस उपवास करतात. ग्रामीण भागात, शहरात मोठ्या प्रमाणात त्यामुळे उपवासाचे अन्नपदार्थ खरेदी केले जातात. उपवासाच्या या पदार्थांमध्ये शाबूतांदूळ, भगर (वरई) यांचा समावेश असतो. मात्र औरंगाबाद जिल्ह्यात भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्याच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, सिल्लोड आणि कन्नड या भागात भगर खाल्ल्याने … Read more