Food poisoning : भगर खाल्ल्याने ३०० पेक्षा जास्त नागरीकांना विषबाधा, महिला म्हणाली, डोकं जड झालं अन् पाय…

bhagar poisoning

Food poisoning : नवरात्र उत्सवामध्ये अनेक लोक देवीचा नऊ दिवस उपवास करतात. ग्रामीण भागात, शहरात मोठ्या प्रमाणात त्यामुळे उपवासाचे अन्नपदार्थ खरेदी केले जातात. उपवासाच्या या पदार्थांमध्ये शाबूतांदूळ, भगर (वरई) यांचा समावेश असतो. मात्र औरंगाबाद जिल्ह्यात भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्याच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, सिल्लोड आणि कन्नड या भागात भगर खाल्ल्याने … Read more

आजारी मुलाला डाॅक्टरकडे नेत होते वडील, गाडी चिखलात अडकली अन् हातावरच झाला लेकराचा मृत्यू

मागच्या काही महिन्यापासून औरंगाबादच्या नामांतराचा वाद चांगलाच पेटला आहे. तरी माविआ सरकारने जाता जाता औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर केले. त्यानंतर स्थापन झालेल्या शिंदे सरकारने या निर्णयाला स्थगिती दिली. त्याचे पुन्हा छत्रपती संभाजीनगर असे नामकरण केले. (the rwo wheeler got stuck in the mud and the child died on his fathers hand) परंतु या सगळ्या गदारोळात … Read more

होय संभाजीनगरच! औरंगाबादच्या नामांतराचा मुहूर्त ठरला; मुख्यमंत्री ठाकरेंचा धडाकेबाज निर्णय

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहराच्या नामांतराचा प्रश्न प्रलंबित आहे. अखेर या प्रश्नाचा तिढा सुटला आहे. औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुहूर्त ठरला असल्याचे सांगितले जात आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर(Sambhajinagar) करण्यात यावे, अशी मागणी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली होती.(cm uddhav thakre take decision on … Read more

मुंबईच्या राडेखोर वऱ्हाडींंना गावकऱ्यांनी पळवून पळवून मारले, नंतर मुलीचे लावून दिले दुसरे लग्न

लग्नाचा मंडप सजला, मुंबईहून मोठ्या थाटात नवरदेवाची वऱ्हाडी मंडळी आली, त्यानंतर पुढे जे या लग्नात घडले ते ऐकलं तर नवलच.. ही घटना औरंगाबादची आहे. लग्नात मानपानावरून कुरबुर होणे सामान्य आहे. पण लग्नातले हे वाद मारहाणीपर्यंत गेले. नवरदेवाकडची मंडळी नवरीच्या लोकांचा मानपानावरून, पाहुणचारावरुन पानउतारा करत होते. शेवटी लग्न झालं, तरी नवऱ्याने मुलीला घेऊन जाण्यास नकार देताच … Read more

नुपूर शर्मांच्या विरोधात देशभरात मुस्लिम रस्त्यावर; हिंसाचार, जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक

भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर देशभरात गदारोळ माजला आहे. शुक्रवारच्या नमाजानंतर देशातील अनेक शहरांमध्ये मुस्लिम समाजाकडून निदर्शने होत आहेत. महाराष्ट्रातील सोलापूर आणि औरंगाबाद शहरात मुस्लिम समाजाकडून जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत. (On Muslim streets across the country against Nupur Sharma) तसेच देशातील दिल्ली, उत्तर … Read more

चंद्रकांत खैरे शिवसेनेच्या सभेआधी पैसे वाटताना…; मनसेचा पुराव्यासह गंभीर आरोप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल औरंगाबादमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thakare) यांनी भाजपवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. या सभेसाठी शिवसेना पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचे मोठे नेते या सभेसाठी औरंगाबादमध्ये दाखल झाले होते. (mns amey khopkar tweet about shivsena chandrant khaire) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या … Read more

ठाकरे मुख्यमंत्री व्हावे म्हणून ६ कोटी जप करणाऱ्या फाटक्या कपड्यातील शिवसैनिकासमोर उद्धवजी नतमस्तक

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thakare) यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या प्रश्नावर भाष्य केलं आहे. या सभेत एक शिवसैनिक फाटक्या कपड्यात दिसून आला. या शिवसैनिकाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. (shivsanik ankush vagh meet with cm uddhav thakare ) … Read more

मोठी बातमी! औरंगाबादमध्ये पंकजा मुंडे समर्थकांचा राडा, भाजप कार्यालयावर दगडफेक

विधान परिषदेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. विधान परिषदेसाठी भाजपकडून पाच उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. त्याचवेळी भाजपकडून विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे (Pankja Munde)यांना डावलण्यात आलं आहे. यावरुन पंकजा मुंडे यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यांनी औरंगाबादमधील भाजप कार्यालयावर मोर्चा काढला आहे. ( Pankaja Munde supporters rada in Aurangabad) मिळालेल्या माहितीनुसार, … Read more

“सोमय्या यापुढे जर मुख्यमंत्र्यांबाबत बोलला तर थोबाड लाल केल्याशिवाय राहणार नाही”

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणापूर्वी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे(Chandrkant Khaire) यांनी भाषण केले. या भाषणात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केली आहे.(chandrkant khaire comment on kirit somiya ) “उद्धव ठाकरे … Read more

“तुमच्या बापाला मराठ्यांनी इथं कसं गाडलं हे पाहायला गेला होता का?”

एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांची काल औरंगाबादमध्ये(Aurangabaad) सभा झाली. यावेळी भाषणातून अकबरुद्दीन ओवेसी यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. “ज्यांना घरातून बाहेर काढलं गेलं आहे. त्यांच्याबद्दल काय बोलणार ?”, अशा शब्दांत एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी राज ठाकरेंना टोला लागवला होता.(mns prakash mahjan statement on akkbaruddin owesi) तसेच एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी … Read more