Nitin Gadkari: वाजपेयी अन् अडवाणींमुळेच भाजपची सत्ता आली असं गडकरी का म्हणाले? वाचा यामागचे कारण

Nitin Gadkari

Nitin Gadkari, Atal Bihari Vajpayee, LK Advani, Deendayal Upadhyay/ भाजप सत्तेत येण्याचे श्रेय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee), लालकृष्ण अडवाणी (LK Advani) आणि दीनदयाळ उपाध्याय (Deendayal Upadhyay) यांच्या कार्याला दिले आहे. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या एका कार्यक्रमात ते याविषयी बोलले. यावेळी त्यांना 1980 च्या भाजपच्या अधिवेशनातील वाजपेयींचे भाषण … Read more

..तर चिमट्यानेही मी अशा सत्तेला हात लावणार नाही, अटलबिहारी वाजपेयींचे ते भाषण होतंय व्हायरल

सध्या महाराष्ट्रात राजकीय नाट्य जोरात सुरू आहे. प्रत्येक क्षणी काहीतरी नवीन पाहायला मिळत आहे. शिवसेनेशी संबंध तोडल्यानंतर आसाममध्ये पक्षाच्या आमदारांमध्ये सामील झालेले एकनाथ शिंदे आपल्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा करतात. त्याचवेळी शिवसेनेकडून भावनिक कार्ड खेळले जात आहे. शिवसेनेचे नेते हे सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहे. बंडखोर आमदारांशी आमचं बोलणं होत असल्याचे खुद्द शिवसेना … Read more

मोदींसमोर काणी बोलत नाही, वाजपेयींच्या काळात असं नव्हतं, भाजपच्या माजी मंत्र्याने व्यक्त केली खंत

माजी केंद्रीय मंत्री आणि पत्रकार अरुण शौरी ( Arun Shourie) यांचे ‘द कमिशनर फॉर लॉस्ट कॉजेस’ हे नवीन पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. या पुस्तकात आणीबाणी, भागलपूर हिंसाचार, राजकारण, बोफोर्स, भ्रष्टाचार अशा अनेक विषयांचा उल्लेख आहे. 583 पानांच्या या पुस्तकात अनेक आठवणीही आहेत. या पुस्तकाबाबत एनडीटीव्हीशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आणि सध्याच्या सरकारमध्ये किती … Read more