अजित आगरकरवर BCCI सोपवणार महत्वाची जबाबदारी; महाराष्ट्राला मिळणार मोठा बहुमान
Cricket: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे नवे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही बदल होतील हे सर्वांनाच माहीत होते. पण इतक्या लवकर हे घडेल असे कोणाला वाटत नव्हते. आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताचा इंग्लंडकडून उपांत्य फेरीत पराभव झाल्यापासून निवड समिती चौकशीत आहे. शुक्रवार, १८ नोव्हेंबर रोजी बीसीसीआयने संपूर्ण निवड समिती बरखास्त करण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला. … Read more