‘मोदींच्या इशाऱ्याची वाट पाहतोय, माझा राजीनामा माझ्या खिशातच आहे’, राज्यपाल संतापले
काही दिवसांपूर्वी मेघालयचे राज्यपाल सत्यपाल सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अग्निपथ योजना बंद करण्याचे आवाहन केले होते. आता मेघालयचे राज्यपाल सत्यपाल सिंह(Satypaal Singh) आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये नेहमीच खटके उडत असतात. राज्यपाल सत्यपाल सिंह नेहमीच केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांवर टीका करत असतात.(Governor satypaal singh angry on pm narendra modi) आता पुन्हा एकदा मेघालयचे राज्यपाल … Read more